#Exclusive : तत्कालीन पुजार्‍यांनी दागिन्यांची रीतसर सूची देऊनही मंदिर समितीने ३८ वर्षांपासून दागिन्यांची माहिती लपवली !

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! यास उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी ती भक्तांच्याच कह्यात असली पाहिजेत !

राज्यातील सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या राजकीय अनास्थेमुळे रखडल्या !

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्षपद गेल्या ४ वर्षांपासून रिक्त आहे. तत्कालीन अध्यक्ष अतुल भोसले यांनी वर्ष २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यागपत्र दिले. यानंतर तेथे अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नसून सध्याचा कारभार हा सहअध्यक्षांद्वारे चालू आहे.

विठुमाऊलीच्या प्रसादात घोटाळा करणार्‍यांना मंदिर समितीने घातले पाठीशी !

सरकारी विश्वस्त असे कसे वागू शकतात ?’, हाच प्रश्न पडतो. मंदिरांचे सरकारीकरण नको, तर देवतेविषयी भक्तीभाव असलेल्या भक्तांकडे मंदिरांचे व्यवस्थापन द्यावे, ते याचसाठी !

…मग विठुमाऊलीच्या मंदिरातील अनागोंदी कारभाराविषयी आवाज उठवणार कोण ?

जे वारकरी विठ्ठलाला प्राणापेक्षा प्रिय समजतात, स्वत:च्या शरिराची तमा न बाळगता ऊन-वार्‍यातून पंढरीची वारी करतात, त्यांच्यापर्यंत विठ्ठलाच्या मंदिराची स्थिती पोचवणे, हे आमचे परमकर्तव्य आहे.

मुसलमानांनी आक्रमण केलेल्या गुहा (अहिल्यानगर) येथील श्री कानिफनाथ देवस्थानामध्ये कानिफनाथ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना !

हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करणारे वक्फ बोर्डाने गिळंकृत केलेल्या सहस्रो एकर भूमी कधी कह्यात घेणार ?

पंढरपूर मंदिर समितीतील भ्रष्टाचाराची ‘एस्.आय.टी.’कडून चौकशी करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात राजे, महाराजे, पेशवे, संस्थानिक आदींनी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांना अर्पण केलेल्या ३०० हून अधिक प्राचीन आणि मौल्यवान दागिन्यांची ताळेबंदामध्ये नोंद अन् मुल्यांकन नसल्याचे समोर आले आहे.

शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचार्‍यांची आणि ट्रस्टची चौथी बैठकही निष्फळ !

मंदिरांचे सरकारीकरण का नको, हे दर्शवणारी घटना ! कर्मचार्‍यांनी संप करायला हे मंदिर आहे कि कारखाना ?

Exclusive : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कारभारात अनागोंदी !

मंदिर सरकारीकरणाचे गंभीर दुष्परिणाम जाणा ! देवनिधीचा असा अपहार करणे आणि तो होऊ देणे महापाप आहे, हे जाणून हिंदूंनी याविरुद्ध संघटितपणे वैध मार्गाने आवाज उठवावा आणि सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत !

चिपळूण (रत्नागिरी) येथील श्री क्षेत्र परशुराम येथे ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने ‘मंदिर विश्वस्त बैठक’

प्रशासकीय आणि ग्रामस्तरावर मंदिरांच्या व्यवस्थापनाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. मंदिरांचे मजबूत संघटन निर्माण झाल्यास मंदिरांच्या समस्या सुटण्यास साहाय्य होईल.

कर्नाटकमध्ये ३५ सहस्र मंदिरांचे झाले आहे सरकारीकरण ! – अधिवक्ता किरण बेट्टदपूर

कर्नाटकात अनुमाने ३५ सहस्र मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. देवस्थाने लुटणे हा सरकारीकरण करण्याचा मूळ उद्देश आहे. सरकारीकरण झालेल्या सर्व मंदिरात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार होतो, असा त्याचा अर्थ होतो, अशी टीका अधिवक्ता किरण बेट्टदपूर यांनी येथे आयोजित मंदिर परिषदेमध्ये सरकारवर केली.