धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून प्राचीन परंपरा पालटण्याचा प्रयत्न करतात !
मंदिरांचे धन मंदिरांसाठी किंवा हिंदु धर्मासाठीच वापरण्यात यावे. भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून त्यातील धन घेण्याचा किंवा मंदिरांतील प्राचीन परंपरा पालटण्याचा प्रयत्न करतात