महिलांना ‘शेतकरी’ म्हणून मान्यता; ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ विधानसभेत एकमताने संमत !
शेतकरी’ हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर महिलांना केंद्रशासनाच्या योजनांचाही लाभ होईल
शेतकरी’ हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर महिलांना केंद्रशासनाच्या योजनांचाही लाभ होईल
४७ कोटी रुपये खर्चून पूर नियंत्रण प्रकल्पांतर्गत बांधले होते बंधारे
मशिदीसमोर फटाके फोडल्याचे एक दिवसही सहन करू न शकणारे धर्मांध मुसलमान दिवसातून ५ वेळा हिंदूंना भोग्यांचा आवाज सहन करायला लावतात !
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया खताची खरेदी शेतकरी सरकारी कृषी केंद्रांतून करत आहेत; मात्र शेतकरी खरेदीसाठी गेल्यावर त्यांना अन्य रासायनिक खते घेण्याची सक्ती केली जात आहे
‘या वर्षी आंबा आणि काजू पिकांची अनुमाने ९० टक्क्यांपर्यंत हानी झाल्याचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी विशेष बैठकही घेतली आहे.
गावागावात हवामान केंद्र झाल्यास, निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रत्यक्ष झालेल्या शेतपिकांच्या हानीचा आकडा आणि विम्याचे निकष यांची तंतोतंत जुळवणी करणे शक्य होईल.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’साठी सरकारकडून एकूण ३६ सहस्र ५८५ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.
अशी चेतावणी का द्यावी लागते ? ‘महावितरण’ सर्व बाजूंनी अभ्यास करून ग्राहकांना विश्वासात घेऊन निर्णय का घेत नाही ?
गेल्या काही आठवड्यांपासून सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडत असलेल्या गोव्याला अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
शेतकर्यांना धास्ती, पाणीटंचाई ओढवणार नसल्याचा जलस्रोत खात्याचा दावा