महिलांना ‘शेतकरी’ म्हणून मान्यता; ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ विधानसभेत एकमताने संमत !

महिलांना ‘शेतकरी’ म्हणून मान्यता; ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ विधानसभेत एकमताने संमत !

शेतकरी’ हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर महिलांना केंद्रशासनाच्या योजनांचाही लाभ होईल

गिरी येथे मुसळधार पावसात बंधारे वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल

गिरी येथे मुसळधार पावसात बंधारे वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल

४७ कोटी रुपये खर्चून पूर नियंत्रण प्रकल्पांतर्गत बांधले होते बंधारे

कर्नाटक : मशिदीसमोर फटाके फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी शेतकर्‍याचा हात तोडला !

कर्नाटक : मशिदीसमोर फटाके फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी शेतकर्‍याचा हात तोडला !

मशिदीसमोर फटाके फोडल्याचे एक दिवसही सहन करू न शकणारे धर्मांध मुसलमान दिवसातून ५ वेळा हिंदूंना भोग्यांचा आवाज सहन करायला लावतात !

भडगाव (जिल्हा जळगाव) येथे युरियासमवेत अन्य रासायनिक खते घेण्याची शासकीय कृषी केंद्रांतून सक्ती !

भडगाव (जिल्हा जळगाव) येथे युरियासमवेत अन्य रासायनिक खते घेण्याची शासकीय कृषी केंद्रांतून सक्ती !

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया खताची खरेदी शेतकरी सरकारी कृषी केंद्रांतून करत आहेत; मात्र शेतकरी खरेदीसाठी गेल्यावर त्यांना अन्य रासायनिक खते घेण्याची सक्ती केली जात आहे

कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्‍यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या निकषांपलीकडे जाऊन आर्थिक साहाय्य देणार

कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्‍यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या निकषांपलीकडे जाऊन आर्थिक साहाय्य देणार

‘या वर्षी आंबा आणि काजू पिकांची अनुमाने ९० टक्क्यांपर्यंत हानी झाल्याचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी  विशेष बैठकही घेतली आहे.

प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !

प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !

गावागावात हवामान केंद्र झाल्यास, निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रत्यक्ष झालेल्या शेतपिकांच्या हानीचा आकडा आणि विम्याचे निकष यांची तंतोतंत जुळवणी करणे शक्य होईल.

अधिवेशनात ९७ सहस्र कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर, कर्जमाफीसाठी सर्वाधिक प्रावधान !

अधिवेशनात ९७ सहस्र कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर, कर्जमाफीसाठी सर्वाधिक प्रावधान !

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’साठी सरकारकडून एकूण ३६ सहस्र ५८५ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.

‘स्मार्ट मीटर’ची बळजोरी केल्यास तीव्र आंदोलन करणार !

‘स्मार्ट मीटर’ची बळजोरी केल्यास तीव्र आंदोलन करणार !

अशी चेतावणी का द्यावी लागते ? ‘महावितरण’ सर्व बाजूंनी अभ्यास करून ग्राहकांना विश्वासात घेऊन निर्णय का घेत नाही ?

२२ जूनपासून गोव्यात अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज

२२ जूनपासून गोव्यात अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज

गेल्या काही आठवड्यांपासून सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडत असलेल्या गोव्याला अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !

‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !

शेतकर्‍यांना धास्ती, पाणीटंचाई ओढवणार नसल्याचा जलस्रोत खात्याचा दावा