गारपिटीने झालेल्या हानीचे तात्काळ पंचनामे केले जातील !
‘महाराष्ट्रातील ५ ते ६ जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊन पिकांची हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, ही स्थिती खरी आहे. त्या हानीचे तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश दिले आहेत.
‘महाराष्ट्रातील ५ ते ६ जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊन पिकांची हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, ही स्थिती खरी आहे. त्या हानीचे तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश दिले आहेत.
किसान आंदोलनाचे स्वरूप केवळ सरकारविरोधी न रहाता ते देशविरोधी होत जाते, हे धोकादायक !
मलकापूर येथील जगन रामचंद्र नारखेडे ऊर्फ जग्गू डॉन आणि त्याच्या साथीदारांनी ७ सहस्र ५०० रुपये बाजारभाव असतांना शेतकर्यांकडून ९ सहस्र रुपये क्विंटल भावाने कापूस खरेदी केली. त्याने सहस्रो शेतकर्यांना फसवले.
फळपिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग, त्यांची सद्य:स्थिती आणि आव्हाने यावर गोखले इन्स्टिट्यूटच्या वतीने अभ्यास केला जात आहे.
शेतमजूर नसल्याने सध्या शेतीखालील भूमी न्यून होत आहे. त्याचसमवेत शेतमजूर म्हणून काम करतांना कमीपणा वाटू नये; म्हणून त्यांना सैनिकांसारखे प्रशिक्षण द्यायचे.
भारत आत्मनिर्भर होण्यासाठी उचलली गेलेली पावले हा नरेंद्र मोदी शासनाच्या दूरदर्शीत्वाचा परिणाम होय !
‘‘जोपर्यंत सरकार कारखाना चालू करत नाही, तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन चालूच ठेवणार आहोत.’’ हा कारखाना चालू झाल्यापासून उसाचे उत्पादन करणारे अनेक शेतकरी या कारखान्यावर अवलंबून आहेत.
शेतकर्यांना प्रयोगासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या पिकाच्या उत्पादनाची पडताळणी चालू असून येत्या काही दिवसांतच शेतकर्यांना ‘कारळा’ हे नवीन वाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील म्हारळ येथील संरक्षण विभागासाठी सरकारने ७० हून अधिक शेतकर्यांकडून ८३ एकर भूमी घेतली. या भूमीवर प्रकल्प झाला नसल्याचे लक्षात आल्यावर या शेतकर्यांपैकी २१ जण आणि या भूमीशी संबंधित नसलेल्या काही लोकांनी एकत्र येऊन सरकारकडून १ वर्षासाठी कसण्यासाठी घेतली.
विधानसभेत झालेल्य अवकाळी पावसातील हानी भरपाईवरील चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.