गारपिटीने झालेल्या हानीचे तात्काळ पंचनामे केले जातील !

‘महाराष्ट्रातील ५ ते ६ जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊन पिकांची हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, ही स्थिती खरी आहे. त्या हानीचे तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश दिले आहेत.

संपादकीय : पुन्हा ‘किसान आंदोलन !’

किसान आंदोलनाचे स्वरूप केवळ सरकारविरोधी न रहाता ते देशविरोधी होत जाते, हे धोकादायक !

सहस्रो शेतकर्‍यांना फसवणार्‍या जग्गू डॉन प्रकरणी ८२ लाखांचा माल जप्त

मलकापूर येथील जगन रामचंद्र नारखेडे ऊर्फ जग्गू डॉन आणि त्याच्या साथीदारांनी ७ सहस्र ५०० रुपये बाजारभाव असतांना शेतकर्‍यांकडून ९ सहस्र रुपये क्विंटल भावाने कापूस खरेदी केली. त्याने सहस्रो शेतकर्‍यांना फसवले.

रत्नागिरीत १३ फेब्रुवारीला फळ प्रक्रिया क्षेत्रातील उद्योजकांसाठी स्नेहमेळावा

फळपिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग, त्यांची सद्य:स्थिती आणि आव्हाने यावर गोखले इन्स्टिट्यूटच्या वतीने अभ्यास केला जात आहे.

‘फूड सिक्युरिटी आर्मी’साठी प्रशिक्षण चालू करावे ! – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

शेतमजूर नसल्याने सध्या शेतीखालील भूमी न्यून होत आहे. त्याचसमवेत शेतमजूर म्हणून काम करतांना कमीपणा वाटू नये; म्हणून त्यांना सैनिकांसारखे प्रशिक्षण द्यायचे.

संपादकीय : आत्मनिर्भरतेतून राष्ट्रवाद !

भारत आत्मनिर्भर होण्यासाठी उचलली गेलेली पावले हा नरेंद्र मोदी शासनाच्या दूरदर्शीत्वाचा परिणाम होय !

Sugarcane Growers Agitation Goa : ऊस उत्पादकांचे धरणे आंदोलन

‘‘जोपर्यंत सरकार कारखाना चालू करत नाही, तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन चालूच ठेवणार आहोत.’’ हा कारखाना चालू झाल्यापासून उसाचे उत्पादन करणारे अनेक शेतकरी या कारखान्यावर अवलंबून आहेत.

 रत्नागिरी कोकण कृषी विद्यापिठाचे तिळावरील पहिलेच संशोधन तिळाचे (‘कारळा’चे) नवीन वाण केले विकसित !

शेतकर्‍यांना प्रयोगासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या  या पिकाच्या उत्पादनाची पडताळणी चालू असून येत्या काही दिवसांतच शेतकर्‍यांना ‘कारळा’ हे नवीन वाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भूमाफियांनी सरकारची भूमी लाटल्याचा प्रकार उघड, महसूल विभागाची पुनर्रचना करण्याची उपाययोजना !

ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील म्हारळ येथील संरक्षण विभागासाठी सरकारने ७० हून अधिक शेतकर्‍यांकडून ८३ एकर भूमी घेतली. या भूमीवर प्रकल्प झाला नसल्याचे लक्षात आल्यावर या शेतकर्‍यांपैकी २१ जण आणि या भूमीशी संबंधित नसलेल्या काही लोकांनी एकत्र येऊन सरकारकडून १ वर्षासाठी कसण्यासाठी घेतली.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या वंचित ६ लाख ५६ सहस्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ !

विधानसभेत झालेल्य अवकाळी पावसातील हानी भरपाईवरील चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.