वन्यप्राण्यांचा उपद्रव न रोखल्यास शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ !

वन्यप्राण्यांचा उपद्रव न रोखल्यास शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ !

शेकडो माकडे हानी करतात. वन्यप्राण्यांकडून केल्या जाणार्‍या आक्रमणांमध्येही वाढ झाली असली तरी, प्रशासनाकडे तक्रार करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्यामुळे काही शेतकर्‍यांनी शेती करणेच सोडून दिले आहे’, असे राऊळ यांनी सांगितले.

महाराष्ट्रात ४ मासांत १ सहस्र शेतकर्‍यांच्या आत्महत्या ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

महाराष्ट्रात ४ मासांत १ सहस्र शेतकर्‍यांच्या आत्महत्या ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

अंबादास दानवे पुढे म्हणाले की, मार्च २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तीच्या हानीपोटी शेतकर्‍यांना एकूण १३ सहस्र ८१९ कोटी रुपये अद्याप वाटप झालेले नाहीत.

हिंदूंच्या मंदिरनिधीतून शेतकर्‍यांची कर्जमाफी करणे कितपत योग्य ?

हिंदूंच्या मंदिरनिधीतून शेतकर्‍यांची कर्जमाफी करणे कितपत योग्य ?

‘दैनिक प्रहार’मध्ये प्रकाश पोहरे यांनी लिहिलेल्या लेखात शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या. त्याच्या मते भारतात हिंदूंच्या मंदिरातील ‘कुजत’ असलेली संपत्ती कह्यात घेऊन..

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी वाढीव निधी नाही ! – मंत्री मकरंद जाधव

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी वाढीव निधी नाही ! – मंत्री मकरंद जाधव

शासन निर्णयानुसार १ लाख रुपये एवढे साहाय्य देण्यात येते. वाढीव साहाय्य देण्याविषयी प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन नाही,

नागपूर येथील शेतकर्‍याच्या आत्महत्या प्रकरणी ४ मासांनी ६ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद !

नागपूर येथील शेतकर्‍याच्या आत्महत्या प्रकरणी ४ मासांनी ६ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद !

आत्महत्येपूर्वी राहुल यांनी पत्नी जयश्री यांच्या भ्रमणभाषवर २० ते २५ संदेश पाठवून त्यामध्ये काहींनी मानसिक त्रास दिल्याचे म्हटले होते. दत्तू गोमासे यांची वायफळ रिठी येथे ३.६६ हेक्टर शेती होती.

पिंपळखुंटा (छत्रपती संभाजीनगर) येथे बँकेने कर्ज न दिल्याने शेतकर्‍याची आत्महत्या !

पिंपळखुंटा (छत्रपती संभाजीनगर) येथे बँकेने कर्ज न दिल्याने शेतकर्‍याची आत्महत्या !

बँकेच्या शाखाधिकार्‍यांनी त्यांच्या खात्यावर पैसे ठेवण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या नैराश्यातून दाभाडे यांनी आत्महत्या केली.

बारामती (पुणे) येथे शासकीय विभागाच्या त्रासाला कंटाळून वृद्ध शेतकर्‍याची आत्महत्या !

बारामती (पुणे) येथे शासकीय विभागाच्या त्रासाला कंटाळून वृद्ध शेतकर्‍याची आत्महत्या !

शासकीय विभागाच्या कामकाजातील अनास्थेचे उदाहरण !

पाचोड (जिल्हा संभाजीनगर) येथे शेतकर्‍याची आत्महत्या

पाचोड (जिल्हा संभाजीनगर) येथे शेतकर्‍याची आत्महत्या

केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक योजना आणत असूनही शेतकरी आत्महत्या का करत आहेत ? योजना शेतकर्‍यांपर्यंत पोचत नाहीत का ?

मराठवाड्याचा विकास हवा !

मराठवाड्याचा विकास हवा !

हैद्राबाद मुक्‍तीसंग्रामाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. तत्‍कालीन निजाम राजवटीचा भाग असलेल्‍या मराठवाड्याच्‍या ‘मुक्‍तते’चा अमृत महोत्‍सव साजरा करण्‍यासाठी राज्‍यशासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रीमंडळाची विशेष बैठक घेऊन ५९ सहस्र कोटी रुपयांचे विशेष..

छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यात एकाच दिवशी ३ शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या !

छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यात एकाच दिवशी ३ शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या !

दोघांनी विषप्राशन करून, तर एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. नापिकी आणि कर्जबाजारीपणा यांना कंटाळून या ३ शेतकर्‍यांनी आत्‍महत्‍या केली आहे.