वन्यप्राण्यांचा उपद्रव न रोखल्यास शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची वेळ !
शेकडो माकडे हानी करतात. वन्यप्राण्यांकडून केल्या जाणार्या आक्रमणांमध्येही वाढ झाली असली तरी, प्रशासनाकडे तक्रार करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्यामुळे काही शेतकर्यांनी शेती करणेच सोडून दिले आहे’, असे राऊळ यांनी सांगितले.