
मुंबई, १३ मार्च (वार्ता.) – ‘शेतकर्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो’, ‘कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो’, ‘५०० कोटी रुपयांचा घोटाळा करणारे आमदार राहुल कुल यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे’ अशा घोषणा देऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी १३ मार्च या दिवशी विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन केले. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
आस्मानी संकटाने शेतकर्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतलेला असताना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. https://t.co/HkdlDZMK6M
— Saamana (@SaamanaOnline) March 13, 2023
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे