माझ्या आत्म्यात अजूनही भाजप आहे; मात्र गरिबाचे कुणीही काम केले नाही ! – शेतकर्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी
देशातील शेतकर्यांचे किंवा गरिबांचे शासनदरबारी काम केले जात नाही, त्यांना साहाय्य मिळत नाही; मात्र श्रीमंतांना झुकते माप मिळते, हे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतचे शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद !