शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘एक दिवस बळीराजासोबत’ मोहीम !

सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२२ या ३ मासांत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. महसूल विभाग, कृषी,  ग्रामविकास हे विभाग या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा सिद्ध करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आत्महत्या करणार्‍यांचा नव्हे, तर हा लढवय्यांचा महाराष्ट्र आहे. येथील शेतकरी केवळ महाराष्ट्राची नाही, तर देशाची भूक भागवतो. झाडाला लटकवण्याइतका तुमचा जीव स्वस्त नाही.

अतीवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ घोषित करावा ! – अजित पवार

पावसामुळे झालेल्या हानीचे पंचनामे अद्यापही होऊ शकलेले नाहीत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. १०० हून अधिक व्यक्तींचा अतीवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे.

‘वाईन’चे समर्थन करणारे खालील प्रश्नांची उत्तरे देतील का ?

धवलक्रांती झाली, हरितक्रांती झाली, तरी शेतकर्‍यांना सुखाचे दिवस का आले नाहीत ? आता मद्यक्रांतीतून शेतकर्‍यांच्या जीवनात कोणता पालट होणार आहे ?

महाराष्ट्रात ११ मासांत २ सहस्र ४९८ शेतकर्‍यांची आत्महत्या !

कृषीप्रधान महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी विविध योजना चालू करूनही सहस्रो शेतकर्‍यांच्या आत्महत्या होतात, हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना लज्जास्पद आहे.

विधानसभेत घोषणा होऊनही नियमित कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० सहस्र रुपयांचा लाभ नाही ! – प्रकाश आबीटकर, आमदार, शिवसेना

श्री. आबीटकर म्हणाले, ‘‘एकीकडे आपण आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना साहाय्य करतो; मात्र प्रामाणिकपणे कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना आपण नेमके काय देतो ?’

राज्यात ५ मासांत १ सहस्र ७६ शेतकर्‍यांच्या आत्महत्या !

मंत्री विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, नापिकी, राष्ट्रीयीकृत अथवा सहकारी बँक, तसेच मान्यताप्राप्त सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे येणारा कर्जबाजारीपणा आणि कर्ज परतफेडीचा तगादा या ३ कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत.

नगरमध्ये तरुण शेतकर्‍याची तहसील कार्यालयाच्या आवारात आत्महत्या !

ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

वर्ष २०२० मध्ये देशात ५ सहस्र ५७९ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

देशात गेली अनेक वर्षे शेतकरी आत्महत्या करत आहेत; मात्र कोणत्याही शासनकर्त्यांनी युद्धापातळीवर प्रयत्न करून त्या रोखल्या नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

शेतकरी अडचणीत का ?

वर्षांतील १० मास शेतकर्‍याला दिवस-रात्र घाम गाळूनही अपेक्षित असा आर्थिक लाभ होत नाही आणि त्यातून तो आत्महत्येकडे वळतो, हे दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. शेतकरी मागास का रहात आहे ?