वारकर्यांच्या बरोबरीने शहरातील विविध संस्था, संघटनांचे सदस्य सहभागी !
पुण्याहून सासवडकडे पालखीच्या समवेत चालतांना ऊर्जेचा अखंड प्रवाह जाणवतो. इतर वेळी एखादा कि.मी.ही चालण्यासाठी पाऊल न टाकणारे अनेक जण सहज ही वारी-वाट चालतात.
पुण्याहून सासवडकडे पालखीच्या समवेत चालतांना ऊर्जेचा अखंड प्रवाह जाणवतो. इतर वेळी एखादा कि.मी.ही चालण्यासाठी पाऊल न टाकणारे अनेक जण सहज ही वारी-वाट चालतात.
विविध कारणांनी ब्रिटीशांच्या काळात देवरायांची, जंगलांची अधिकची तोड चालू झाली, ती आजही चालू आहे. तिचे परिणाम आपण अनुभवतो आहोत. म्हणून देशी जंगली वृक्षांचे बीजारोपण आणि वृक्षारोपण काळाची आवश्यकता आहे.
जिल्हा परिषद पाणी स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने ५ जून या दिवशी १ सहस्र ५३२ गावांमध्ये प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवण्यात आली.
देशी झाडांच्या लागवडीविषयी माहिती घेऊन प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन देशी अशा झाडांचे वृक्षारोपण केले पाहिजे आणि पर्यावरण वाचवण्यात हातभार लावला पाहिजे ! तसेच सरकारच्या संबंधित विभागांना विदेशी झाडे लावण्यापासून परावृत्त करूया !
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून या दिवशी वाशी सेक्टर १४ येथील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानामध्ये भाजप, ग्रीन होप संस्था आणि श्री गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली.
पर्यावरणाच्या दृष्टीने काळ मोठा कठीण आला आहे. समाजसुधारणांच्या सर्वच क्षेत्रात असलेली अनास्था न्यून करण्यासाठी आपण सातत्याने लोकांसमोर विविधांगाने विषयाची मांडणी करत राहिले पाहिजे.
‘वादळी पाखरू किनार्याच्या दिशेने आले की, वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे’, याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते.
आज नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्यात प्रामुख्याने सूर्यप्रकाश, खनिजे, वनस्पती, हवा, पाणी, वातावरण, भूमी आणि प्राणी इत्यादींचा समावेश होतो. या संसाधनांचा बिनदिक्कतपणे दुरुपयोग होत आहे.
गोवा मनोरंजन संस्थेच्या परिसरात दिसणारे लोगो प्लास्टिक कचर्याच्या वापरावर लक्ष केंद्रित करण्याच्या कल्पनेने विकसित केले गेले आहेत आणि यामुळे लोकांना प्लास्टिक कचर्याचा चांगल्या प्रकारे वापर आपल्या दैनंदिन जीवनात कसा करू शकतो, याची प्रेरणा मिळते.
आगामी काळात शहराला उपलब्ध होणारे रस्ते आणि अन्य सुविधांच्या पार्श्वभूमीवर हेरीटेज अन् सह्याद्रीतील आजूबाजूच्या भटकंतीसाठी ‘चिपळूण’ प्रसिद्ध आणि विकसित करायला हवे.