मराठवाडा-विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज, तर कोकणासह आंध्र-तेलंगाणा येथे उष्णतेची लाट !
हवामान खात्याच्या अंदाजानुसार २६ एप्रिल या दिवशी जोरदार वारे वाहिले. मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा राज्यांत काही ठिकाणी गारपीटही झाली.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार २६ एप्रिल या दिवशी जोरदार वारे वाहिले. मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा राज्यांत काही ठिकाणी गारपीटही झाली.
आतापर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थी, ‘कॉर्पोरेट’मधील नोकरदार यांना सगळीकडे एक आदर्श ‘केस स्टडी’ (अध्ययनासाठी) म्हणून ‘दुबईची प्रगती कशी झाली ?’, याचे धडे दिले जायचे; पण आता या पुराच्या प्रसंगातून आपण काही शिकणार आहोत कि नाही ? हे महत्वाचे आहे.
तालुक्याला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग (इको सेन्सिटिव्ह झोन) घोषित करूनही तालुक्यातील पडवे माजगाव भागात अवैधरित्या लोह खनिज उत्खनन चालू करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचा हा अवमान आहे.
प्लास्टिकमुळे आरोग्याची सर्व प्रकारे हानी होत आहे, हे जर स्पष्ट झाले आहे, तर आता त्यावर जागतिक स्तरावर बंदी घालणे आवश्यक आहे. यासाठी भारताने पुढाकार घ्यावा !
‘यज्ञयागामुळे प्रदूषण होते’, असा कांगावा करणारे तथाकथित पर्यावरणवादी देशात वाढत असलेल्या प्रदूषणाविषयी काही बोलतील का ?
देशातील अनेक भागांत तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. अशा स्थितीत उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला आहे.
मनुष्याला प्राणवायू देणारी वडासारखी झाडे कापून बनवलेली स्मार्ट सिटी काय कामाची ?
गोव्याची राजधानी पणजीमध्ये ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात धूळप्रदूषण होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाच्या २ न्यायमूर्तींनी पणजीतील धूळप्रदूषणासंदर्भात स्वतः प्रत्यक्ष पहाणीही केली. त्यामुळे अशी कामे करतांना स्वच्छ बांधकाम पद्धतींचा अवलंब करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
कोट्यवधी रुपयांची वित्तीय हानी झाली. या महाप्रलयामागील कारणे अभ्यासतांना अतिक्रमण, साफसफाई, लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणा यांसारख्या गोष्टींसमवेत स्वच्छतेत अडथळा आणणारे मोठे कारण पुढे आले ते प्लास्टिकच्या पिशव्यांचे.
आरोग्य सेवा संचालनालयाने उन्हाळ्यात गर्मीच्या उद्रेकापासून वाचण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सावधानता सूचना जारी केल्या आहेत. त्या देत आहोत . . .