पर्यावरण आणि निसर्ग संपदा टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत ! – सुभाष पुराणिक, वन्यजीव अधिकारी

सृष्टीतील सर्व पर्यावरणीय घटक महत्त्वाचे आहेत. या पर्यावरणीय घटकांचे संवर्धन करणे, तसेच आहे ती निसर्ग संपदा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत सिंधुदुर्गचे माजी साहाय्यक वनसंरक्षक आणि पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वन्यजीव अधिकारी सुभाष पुराणिक यांनी व्यक्त केले.

‘स्मार्ट सिटी’ बनवण्याच्या नावाखाली प्रशासनाने चालवलेली देवतांची विटंबना आणि देशाच्या संपत्तीचा अपवापर !

‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली केली जाणारी वृक्षतोड आणि भूमीचा केला जाणारा अपवापर, हे सर्व प्रकार देशाच्या दृष्टीने निरर्थक आणि बोधहीन असणे

महाराष्ट्र शासन मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथील ३२ सहस्र हेक्टर कांदळवनाला ‘राखीव वन’ घोषित करणार

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कांदळवनाचे संरक्षण करण्याविषयीच्या हरकती आणि दावे यांची चौकशी तातडीने पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे.

सिडको पुनर्प्रक्रियायुक्त सांडपाणी तळोजा औद्योगिक क्षेत्राला पुरवणार

जगभर पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर दिला जात असतांना सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी सिडकोच्या वतीने करण्यात येणारे प्रयत्न हे पाणी बचत आणि पर्यावरण यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे आहेत.

प्रदूषित हवा : वाढती समस्या !

प्रदूषणाची समस्या शहरी भागांमध्येच अधिक आहे, असा समज होता; पण ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे दिसून येत आहे.

बत्तीस शिराळा येथे प्रत्येक गुरुवारी नो व्हेईकल डे !

शिराळा नगरपंचायतीने प्रत्येक गुरुवारी नो व्हेईकल डे ! पाळण्याचे ठरवले आहे.

नाशिक येथील फादर रुडी यांच्यावर हिंदु पद्धतीने अंत्यसंस्कार

येथील फादर रुडी यांना अग्नि देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनास्थितीची जाणीव असलेल्या फादर रुडी यांच्या अंतिम इच्छेनुसारच पंचवटीतील अमरधाममध्ये त्यांच्यावर ‘अग्निसंस्कार’ करण्यात आले.

पुढच्या ७ पिढ्यांचा विचार करून महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी आणावी !  – सत्यजित तांबे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, युवक काँग्रेस

फटाक्यांच्या विक्रीतून मिळणार्‍या महसुलाऐवजी फटाक्यांमुळे होणारे वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, अपघात आणि अनावश्यक व्यय यांचा विचार करून केंद्रशासनाने संपूर्ण देशात फटाक्यांवर कायमची बंदी आणण्याचा निर्णय त्वरित घ्यावा !

यंदा नेहमीपेक्षा उन्हाळा कडक असणार ! – हवामान विभाग

राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात सरासरीपेक्षा कमाल तापमान ०.५ ते १ अंश सेल्सिअसने अधिक राहील. त्यामुळे राज्यात यंदा उष्णतेच्या लाटांचे प्रमाण अधिक राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.