(म्हणे) ‘कर्नाटकमध्ये सत्तेत आल्यास मुसलमानांना पुन्हा आरक्षण देऊ !’ – काँग्रेस
राज्यघटनेनुसार धर्माच्या आधारे कुणालाही आरक्षण देता येत नसतांना काँग्रेस घटनाविरोधी कृत्य करून हे आरक्षण देणार, असाच याचा अर्थ आहे ! अशा घटनाविरोधी पक्षाला जनता कधीतरी सत्तेवर बसवील का?