अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम आता मराठीतूनही !

राज्यातील ३५० अभियांत्रिकी संस्थांपैकी १७९ संस्थांमध्ये अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये शिकवण्यास प्रारंभ झाला आहे.

राज्यातील सर्व विद्यापिठे आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री

कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वृद्धी होत असल्याने राज्यातील सर्व विद्यापिठे, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पात्रता परीक्षा घेणारेच ‘अपात्र’ ?

पेपरफुटीच्या प्रकरणात शिक्षण मंडळाचे अध्यक्षच दोषी असतील, तर ते शिक्षकांची ‘पात्रता परीक्षा’ घेण्यास ते ‘अपात्र’च म्हणावे लागतील. हे चित्र लवकर पालटले नाही, तर विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणे अभ्यास करून उत्तीर्ण होण्यावरचा विश्वास उडेल आणि हे देशासाठी घातक असेल.

‘ऑनलाईन’ शाळा : एक मोठी समस्या !

पालकांनी प्रतिदिन व्यायाम केला, तर तोच आदर्श समोर ठेवून मुलेसुद्धा व्यायाम करतील. त्यामुळे एकूणच कुटुंबाचाच सर्वांगीण विकास होऊन एकेक कुटुंब सुधारील. असे झाले, तर राष्ट्र सुधारण्यासाठी आणि कोरोना सारख्या संकटाला हरवण्यासाठी वेळ लागणार नाही.

बेळगाव येथे ३१ डिसेंबरच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन !

बेळगाव येथील ‘वेणुध्वनी’ आकाशवाणी केंद्रावर नववर्ष १ जानेवारीला साजरे न करता गुढीपाडव्याला साजरे करण्याविषयी प्रबोधन !

उच्च आणि तंत्रज्ञान विद्यापिठांत मंत्र्यांचा हस्तक्षेप वाढणारे विधेयक विधानसभेत विरोधकांच्या जोरदार आक्षेपानंतरही संमत !

नवीन विद्यापीठ कायद्यामुळे विद्यापिठांच्या स्वायतत्तेवर घाला येणार आहे, तसेच विद्यापिठे नव्हे, तर ती सरकारी महामंडळे होतील

उत्तरदायी घटकांचे दायित्वशून्य वर्तन !

न्याययंत्रणा ही देशाच्या ४ प्रमुख स्तंभांपैकी एक यंत्रणा आहे. त्यामुळे या यंत्रणेशी संबंधित प्रत्येक घटकाने दायित्वाने वर्तन करायला हवे. गेल्या काही दिवसांत याच न्याययंत्रणेचे घटक असणार्‍या अधिवक्त्यांचे मात्र लज्जास्पद वर्तन समोर येत आहे.

परीक्षा घेण्याचीच परीक्षा !

परीक्षेचे पेपर फोडणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देऊन त्याला आळा घालणे आवश्यक ! 

देशातील शिक्षणव्यवस्थेची दुरवस्था दर्शवणारे एक प्रातिनिधिक उदाहरण !

गोव्यातील सत्ताप्राप्तीसाठी सवंग घोषणा करून मतदारांना भुलवणार्‍या सर्वपक्षीय राजकारण्यांनी गोव्याचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जतन करण्यासाठी कृतीशील प्रयत्न करावेत, अशी धर्मप्रेमी गोमंतकियांची अपेक्षा आहे !

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली !

शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.