(म्हणे) ‘प्राथमिक शिक्षणातील माध्यम निवडण्याची संधी पालकांना देऊ !’ – पी. चिदंबरम्, काँग्रेस

रुग्णावर कुठले उपचार करायचे, हे डॉक्टर रुग्णाला विचारत नाहीत, त्याचप्रमाणे मुलांना कोणत्या माध्यमातून शिक्षण द्यायचे, हे पालकांनी नव्हे, तर शिक्षणतज्ञांनी ठरवायचे असते आणि शिक्षणतज्ञांनी मातृभाषेतून शिक्षण देणेच योग्य असेच सांगितले आहे.

मराठी भाषेतूनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होता येते ! – सुब्रह्मण्य केळकर, सनदी (आय.पी.एस्.) अधिकारी

ज्या ज्या क्षेत्रात, जे जे कराल ते उत्तम करा, असे मार्गदर्शन मराठी भाषेतून यु.पी.एस्.सी.ची परीक्षा उत्तीर्ण झालेले अन् भारतीय पोलीस सेवा (आय.पी.एस्.) अधिकारी म्हणून तमीळनाडू येथे सेवारत असलेले सुब्रह्मण्य केळकर यांनी केले.

तर्क, त्याची व्याप्ती आणि महत्त्व !

‘पू. डॉ. शिवकुमार ओझा हे ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

इयत्ता ८ वीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यासंबंधी अद्याप निर्णय नाही !  डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत प्रत्यक्ष वर्ग सर्वच ठिकाणी चालू झालेले नाही

भारतीय शिक्षणप्रणाली आणि आप्त-प्रमाणाचे (शब्दप्रमाणाचे) महत्त्व !

मनुष्याने बुद्धीच्या दोषांना जर दूर केले, वासनांना नष्ट केले, चित्तावर जमलेल्या कर्मांच्या संस्कारांपासून रक्षण केले आणि त्याच्यात अहंभावाचा लेशही राहिला नाही, तर त्या मनुष्याचा संबंध कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण न होता दैवी सत्तेशी जोडला जातो.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विर्नाेडा, पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये कला, विज्ञान आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन

विर्नाेडा, पेडणे (गोवा) येथील संत सोहिरोबानाथ आंबिये कला, विज्ञान आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू बोलत होते.

शिक्षणप्रणालीला प्रमाणांचा आधार असणे आवश्यक !

‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या हिंदी भाषेतील ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. १७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘निश्चयात्मक बुद्धीची आवश्यकता !’ यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

बेरोजगारीचे संकट !

बेरोजगारीच्या दुसर्‍या गटात उच्चशिक्षित आणि विशेषत: युवा वर्गाचा विचार करता येईल. मुळात कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वीही उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या भारतात अधिक आहे. भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळाने काही वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले.

निश्चयात्मक बुद्धीची आवश्यकता !

१० ऑक्टोबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘शिक्षणप्रणाली कशी असावी, हे बुद्धी ठरवू शकते का ?’, याविषयी केलेले विवेचन प्रसिद्ध करण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

‘अच्छी बाते’ नावाच्या ‘अ‍ॅप’द्वारे जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अजहर याच्या जिहादी विचारांचा प्रसार

भारत सरकार या ‘अ‍ॅप’वर कधी बंदी घालणार ? – संपादक नवी देहली – पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महंमद’चा प्रमुख मौलाना (इस्लामी विद्वान) मसूद अजहर याच्याशी संबंधित ‘अच्छी बाते’ नावाचे अ‍ॅप आहे. ‘गूगल प्ले स्टोअर’ने त्याला शैक्षणिक गटात ठेवले आहे. या अ‍ॅपमधून इस्लामी शिक्षण दिले जात असल्याचा दावा केला जात आहे; मात्र प्रत्यक्षात याद्वारे तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न … Read more