नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी आणि शिक्षककेंद्री स्वरूपाचे आहे ! – प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर
शिक्षणाच्या प्रवाहात रहाण्यासाठी विद्यार्थ्यांना कायम प्रवृत्त करत राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारित अभ्यासक्रमाची निवड केली पाहिजे.
शिक्षणाच्या प्रवाहात रहाण्यासाठी विद्यार्थ्यांना कायम प्रवृत्त करत राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारित अभ्यासक्रमाची निवड केली पाहिजे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे बहुचर्चित कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांच्या विरोधात विद्यापिठातील कथित अपव्यवहार प्रकरणी पुन्हा चौकशी चालू करण्यात आली आहे.
मद्य धोरण प्रकरणात अटक होऊनही त्यागपत्र न देता अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय हितापेक्षा व्यक्तीगत हितालाच प्राधान्य दिले आहे, अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना फटकारले.
जिल्ह्यात ५ किलोमीटर अंतरात सरकारी शाळा नसेल, तरच ‘आर्.टी.ई.’च्या (‘शिक्षण हक्क’च्या) अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो, अशी नवी नियमावली असल्याने बेळगाव जिल्ह्यात ४० शाळा ‘आर्.टी.ई.’च्या अंतर्गत प्रवेशाकरिता पात्र ठरल्या आहेत.
वर्ष २००९ मध्ये ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर संस्थेचे शैक्षणिक कार्य गतीमान झाले.
दूध विकणारे उत्तर भारतीय लोक शेकडो वर्षांपासून मुंबईत रहात आहेत. ते हिंदीतूनच बोलतात आणि मुंबईकर मराठी त्यांच्याशी मोडक्या-तोडक्या हिंदीतून बोलतात.
मागील महिन्यात सरकारच्या पर्यटन विभागाच्या खात्यातून ६७ लाख रुपयांची चोरी झाली होती. ही चोरीही मंत्रालयातील अधिकोषातून झाली होती. हे चोर अद्याप सापडले नाहीत.
‘सिटी इंटरनॅशनल स्कूल’च्या मुख्याध्यापिका वैजयंता पाटील म्हणाल्या, ‘‘पुन्हा घेतलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसवले आहे.
१८ एप्रिल २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सव्यसाचि गुरुकुलम्’चे संस्थापक लखन जाधवगुरुजींची जाणवलेली वैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पाहिली. आज या लेखमालेचा अंतिम भाग पहाणार आहोत.
१७ एप्रिल २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सव्यासाचि गुरुकुलम्’ची काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहिली. आज त्याचा पुढील भाग पहाणार आहोत.