पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसारच नोकरभरती ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा
मुख्यमंत्र्यांकडून मंत्रीमंडळ फेरबदलावर शिक्कामोर्तब, तर नेतृत्व पालटण्याची आवश्यकता नसल्याचा दावा
मुख्यमंत्र्यांकडून मंत्रीमंडळ फेरबदलावर शिक्कामोर्तब, तर नेतृत्व पालटण्याची आवश्यकता नसल्याचा दावा
गोवा मुक्तीलढ्यातील १५ स्वातंत्र्यसैनिकांचे पहिले कायदेशीर वारस जे हयात आहेत, त्यांचा सत्कार करून त्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे साहाय्य देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १५ डिसेंबरला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ मिशन चालू करून ‘एक हैं तो सेफ हैं’चा (‘एकत्र असलो, तर सुरक्षित राहू’) मंत्र दिला. त्या आधारे आपण विकासाच्या दृष्टीने पुष्कळ काही करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने हा मंत्र घेऊन चालायला हवे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
सत्तरीच्या विकासाला सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्यात आले असून यापुढेही सत्तरीतील विकासकामे गतीने होतील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे.
प.पू. गोविंददेव गिरि महाराज यांचा मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते अमृतमहोत्सवी सन्मान होणार !
‘गोवा कर्मचारी भरती आयोग’ लवकरच राज्यशासनातील १ सहस्र ९२५ पदांसाठी भरती प्रक्रियेला प्रारंभ करणार आहे. यासंबंधीचे विज्ञापन लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
बेदाणा निर्यातीवरील जाचक मूल्यवर्धित करासह अन्य सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्यासमवेत एक विशेष बैठक आयोजित केली जाईल, अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
‘गोव्याला गुंतवणुकीचे चैतन्यदायी ठिकाण आणि उदयोन्मुख उद्योगांचे भरभराटीचे केंद्र बनवण्यासाठी सरकार पर्यटनाच्या पलीकडे वाटचाल करत आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
गोवा सरकार कचरा व्यवस्थापन आणि निर्मूलन यांवर वर्षाकाठी ४०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करत असते, तरीही पंचायत मंडळे, सचिव, संबंधित अधिकारी आणि नागरिक कचर्यासंबंधी दायित्वशून्यतेने वागतात.
डॉ. प्रमोद सावंत हे तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता त्यांचा सत्कार झाल्यावर ते बोलत होते.