‘भारताने गोमंतकियांवर बलपूर्वक राज्यघटना लादली !’ – विरियातो फर्नांडिस, काँग्रेस
भारत स्वतंत्र झाल्यानंतर केंद्रात सत्तेत आलेल्या काँग्रेसच्या अशा राष्ट्रविघातक विचारसरणीमुळेच तिने गोवा मुक्त करण्यास टाळाटाळ केली होती, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.