आत्मोद्धारक भगवद्गीता अनुसरा !

संपूर्ण भारतातील शाळांमध्ये गीतेचा अभ्यासक्रमात समावेश होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. विद्यार्थ्यांनीही गीतेचा सखोल अभ्यास करून जीवनाचे सार्थक करून घ्यावे. जेव्हा हे शक्य होईल, तो दिवस गीतेसाठी विजयदिन ठरेल ! हे साध्य होण्यासाठी गीतेची अमृतगाथा उलगडणार्‍या भगवान श्रीकृष्णालाच शरण जाऊया !

गीता-ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली !

‘शके १५०६ च्या भाद्रपद कृष्ण षष्ठी या दिवशी एकनाथ महाराजांनी संत ज्ञानदेवांच्या सूचनेवरून ‘ज्ञानेश्वरी’ची प्रत शुद्ध करून तिचा प्रसार सुलभ केला. त्यासंदर्भातील लेख आज असलेल्या ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने येथे साभार प्रसिद्ध करत आहोत.

श्राद्धाचा प्राचीन ग्रंथांमधील संदर्भ

देव कोणालाही पीडा देत नसून पूर्वजांना गती मिळण्यासाठी श्राद्धविधी करण्यास सांगितले आहे. हिंदु धर्मात अतीसखोल असा अभ्यास झाल्याने हे सर्व शास्त्रविधी पूर्वापार केले जात आहेत आणि ते शास्त्रशुद्धरित्या केल्याने पूर्वजांचा त्रास अल्प झालेली शेकडो उदाहरणे आहेत.

‘मनुस्मृति’च्या सत्याची विस्मृती !

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल नझीर यांनी डिसेंबर २०२१ मध्ये ‘मनु, चाणक्य आणि बृहस्पति यांनी विकसित केलेली पुरातन भारतीय न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य आहे’, असे मत व्यक्त केले होते. तेव्हाही विरोधक तोंडावर आपटले होते !

मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथांमध्ये स्त्रियांना मानाचे स्थान ! – न्यायमूर्ती प्रतिभा सिंह

एका न्यायमूर्तीपदावरील महिलेने ‘मनुस्मृतीमध्ये महिलेला आदराचे स्थान दिले आहे’, असे सांगितल्यामुळे त्यावर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या स्त्रमुक्तीवाल्यांना मिर्च्या झोंबणे साहजिक आहे !

हिंदू धर्मग्रंथ वाचणार का ?

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरकारकडे प्रांतातील सर्व कारागृहांतील अल्पसंख्यांक समाजातील म्हणजे हिंदु, शीख, ख्रिस्ती या धर्मांतील बंदीवानांना त्यांचे धर्मग्रंथ पाठ केल्यास त्यांच्या शिक्षेमध्ये ३ ते ६ मासांची सूट देण्याचा प्रस्ताव आला आहे. यावर अद्याप निर्णय व्हायचा आहे.

देश धर्मनिरपेक्ष असल्यामुळे हिंदु धार्मिक ग्रंथ बाजूला सारण्यात आले ! – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी महासंचालक, सीबीआय

देश धर्मनिरपेक्ष असल्यामुळे हिंदु धार्मिक ग्रंथ बाजूला सारण्यात आले !

‘मनुस्मृति’त वर्णिलेली संन्याशांची जीवन आणि मृत्यू यांकडे पहाण्याची दृष्टी !

संन्यासी मृत्यूची इच्छा करत नाही आणि जिवंत रहाण्याचीही करत नाही. ज्याप्रमाणे एखादा सेवक आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पहातो, त्याप्रमाणे तो केवळ काळाची प्रतीक्षा करतो.

विविध पुराणांमधील अक्षय्य तृतीया !

वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी गंगेत अंघोळ करणारा मनुष्य सगळ्या पापांतून मुक्त होतो’, असे भविष्यपुराणातील मध्यमपर्वात सांगितले गेले आहे.

बेंगळुरू येथील ख्रिस्ती शाळेत विद्यार्थ्यांना बायबल आणणे बंधनकारक केल्याने हिंदू संघटनांचा विरोध

हिंदू धर्मनिरपेक्षतेचे पालन करतात, तर अन्य धर्मीय त्यांच्या धर्माचे पालन करण्यासह हिंदूंनाही त्याचे पालन करण्यास दबाव निर्माण करतात ! स्वतःच्या मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवण्यात धन्यता मानणारे हिंदु पालक आतातरी यातून बोध घेतील का ?