संसदेमध्ये प्रारंभीच्या काळात अभ्यासपूर्ण चर्चा व्हायच्या; मात्र सध्याची परिस्थिती बिकट !
सरन्यायाधीश व्ही.एन्. रमणा यांनी खासदारांचे कान टोचले !
सरन्यायाधीश व्ही.एन्. रमणा यांनी खासदारांचे कान टोचले !
या वेळी संस्थेच्या सौ. राजरानी साहू यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये जिज्ञासूंसाठी श्रावण सोमवार, कावड यात्रा, तसेच ‘श्रावण मासामध्ये भगवान शिवाची उपासना का करतात ?’ यांविषयीची माहिती सांगितली….
सामान्य जनतेचेही वेतन इतक्या पटींनी वाढत नाही, तितके आमदारांचे आणि खासदारांचे वेतन वाढते ! आमदारांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतांनाही नंतर आयुष्यभर निवृत्ती वेतनाचा आणि अन्य सुविधांचाही लाभ मिळत असतो, हे लक्षात घ्या !
अन्य आस्थापनांच्या कोरोना प्रतिबंधक लसींचे २ डोस घ्यावे लागतात. ‘जॉन्सन अँड जॉन्सन’चा मात्र १ डोस घ्यावा लागतो.
आशिया खंडात समुद्रमार्गे वाहतूक करतांना जहाजांवर समुद्री चाचे (समुद्रामध्ये चोरी, तस्करी करणारे) दरोडे घालून ते लुटतात. ते रोखण्याचे दायित्व नटराजन् यांच्यावर असणार आहे.
नायजेरियाच्या नागरिकांकडून ऑनलाईन व्यवहाराद्वारे भारतियांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
या मृत्यूंमागे नेमकी कोणती कारणे होती, जर अत्याचारांमुळे हे मृत्यू झाले असतील, तर संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली, याचीही माहिती केंद्र सरकारने जनतेला द्यायला हवी !
एवढ्या मोठ्या संख्येने सैनिक आत्महत्या करतात, याचा अर्थ त्यांचे मनोधैर्य वाढवण्यात आणि त्यांच्या समस्या सोडवण्यात सरकार अन् प्रशासन तोकडे पडत आहे, असेच लक्षात येते !
उड्डाणपुलावर मजार बांधेपर्यंत देहली प्रशासन काय करत होते आणि अजूनही ती मजार अस्तित्वात असतांना प्रशासन काय करत आहे, हे जनतेला समजले पाहिजे !
युवकांसाठी ‘ऑनलाईन’ संपर्क कार्यशाळेचे आयोजन