|

नवी देहली – आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये गेल्या ५० वर्षांपासून चालू असलेला सीमावाद अंततः संपुष्टात आला. येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांच्यात करार झाला.
#Assam और #Meghalaya के बीच 50 साल पुराना सीमा विवाद सुलझा, गृह मंत्री @AmitShah की मौजूदगी में दोनों राज्यों के मुख्यमंत्रियों में बनी सहमतिhttps://t.co/Pdeduljxdm
— Times Now Navbharat (@TNNavbharat) March 29, 2022
दोन्ही राज्यांच्या सीमावादाच्या १२ पैकी ६ सूत्रांचे निराकरण करण्यात आले, ज्यात सीमेच्या जवळपास ७० टक्के भागांचा समावेश आहे. ‘उर्वरित ६ सूत्रे लवकरात लवकर सोडवली जातील’, असे अमित शहा यांनी सांगितले.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !