|

नवी देहली – आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये गेल्या ५० वर्षांपासून चालू असलेला सीमावाद अंततः संपुष्टात आला. येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांच्यात करार झाला.
#Assam और #Meghalaya के बीच 50 साल पुराना सीमा विवाद सुलझा, गृह मंत्री @AmitShah की मौजूदगी में दोनों राज्यों के मुख्यमंत्रियों में बनी सहमतिhttps://t.co/Pdeduljxdm
— Times Now Navbharat (@TNNavbharat) March 29, 2022
दोन्ही राज्यांच्या सीमावादाच्या १२ पैकी ६ सूत्रांचे निराकरण करण्यात आले, ज्यात सीमेच्या जवळपास ७० टक्के भागांचा समावेश आहे. ‘उर्वरित ६ सूत्रे लवकरात लवकर सोडवली जातील’, असे अमित शहा यांनी सांगितले.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक