जी.पी.एस्. आधारित ‘ट्रॅकिंग सिस्टम’ यंत्रणेद्वारे टोलची रक्कम वसूल होणार !
(टीप ः जी.पी.एस्. : व्यक्तीचा नेमका ठावठिकाणा दर्शवणारी इंटरनेट प्रणाली)

नवी देहली – आगामी काळात देशातील सर्व टोल नाके हटवले जातील. रस्त्यावर आता टोलसाठी रांगा लावाव्या लागणार नाहीत. टोल वसूल करण्यासाठी जी.पी.एस्. आधारित ‘ट्रॅकिंग सिस्टम’ सिद्ध केली जात आहे. यात टोल नाका पार केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून टोलची रक्कम आपोआप कापली जाणार आहे.
Toll booths to be removed, GPS-based toll collection within 1 year, says @nitin_gadkarihttps://t.co/rJoN6Shfmq pic.twitter.com/HMpF5OZjdg
— Hindustan Times (@htTweets) March 18, 2021
यासाठी सरकार लवकरच धोरण निश्चित करणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली.
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !
भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !