जी.पी.एस्. आधारित ‘ट्रॅकिंग सिस्टम’ यंत्रणेद्वारे टोलची रक्कम वसूल होणार !
(टीप ः जी.पी.एस्. : व्यक्तीचा नेमका ठावठिकाणा दर्शवणारी इंटरनेट प्रणाली)

नवी देहली – आगामी काळात देशातील सर्व टोल नाके हटवले जातील. रस्त्यावर आता टोलसाठी रांगा लावाव्या लागणार नाहीत. टोल वसूल करण्यासाठी जी.पी.एस्. आधारित ‘ट्रॅकिंग सिस्टम’ सिद्ध केली जात आहे. यात टोल नाका पार केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून टोलची रक्कम आपोआप कापली जाणार आहे.
Toll booths to be removed, GPS-based toll collection within 1 year, says @nitin_gadkarihttps://t.co/rJoN6Shfmq pic.twitter.com/HMpF5OZjdg
— Hindustan Times (@htTweets) March 18, 2021
यासाठी सरकार लवकरच धोरण निश्चित करणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली.
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार