नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांच्या दप्तरातून घातक शस्त्रे जप्त !
सध्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढलेला सहभाग पहाता ‘भारताची अशा घटना वारंवार घडणार्या अमेरिकेकडे तर वाटचाल चालू नाही ना ?’ असा प्रश्न निर्माण होतो !
सध्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढलेला सहभाग पहाता ‘भारताची अशा घटना वारंवार घडणार्या अमेरिकेकडे तर वाटचाल चालू नाही ना ?’ असा प्रश्न निर्माण होतो !
हॉटेल व्यवस्थापकाने पनवेल पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पनवेल पोलिसांनी आरोपीचा खोटेपणा उघड केला. त्याने इतर कुणाला फसवले आहे का ? याविषयी आरोपीकडे पोलीस अन्वेषण करत आहेत.
यांतील ६ जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी ५० सहस्र रुपये दंड, तर एकाला ४ वर्षांचा कारावास अन् २० सहस रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
विष देऊन हत्या करण्याचा आल्याचा अन्सारीच्या कुटुंबियांच्या आरोपानंतर होणार चौकशी
३३ धर्मांधांना अटक
पोलिसांना धर्मांधांच्या घरात दगड-विटा आढळल्या
अशांना फाशीचीच शिक्षा करणे योग्य होते, असेच जनतेला वाटते !
देशात अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! याविषयी देशात कधीच कुणी चर्चा करत नाही, हे लक्षात घ्या !
प्रेमभंगामुळे सूड उगवण्याची भावना निर्माण होणे यातूनच नैतिकतेचे अधःपतन झाल्याचे दिसून येते ! अशी पिढी भारताला विनाशाकडे नेल्यास नवल ते काय ?
ईडीने वीणा यांच्या समवेत त्यांच्या आस्थापनाच्या अन्य काही जणांच्या विरोधातही गुन्हा नोंदवला आहे.
सण धर्मशास्त्रानुसार कसे साजरे करावेत ? हे न शिकवल्याचा परिणाम ! शासनकर्त्यांनी आतातरी जनतेला धर्मशिक्षण देण्याची सोय करावी, हे अपेक्षा !