गोवा : मये येथे २२ ते २८ मार्च गोमातेवरील शास्त्रीय ज्ञानावर आधारित संवादात्मक कार्यक्रम

या अनोख्या; पण उपयुक्त अशा व्याख्यानमालेसाठी नागरिक, शेतकरी, दूध उत्पादक, पर्यटन व्यावसायिक, महिला बचत गट इत्यादी सर्वांनी सिकेरी गोशाळेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गोमंतक गोसेवक महासंघाने केले आहे.

पुणे येथे गायींना गुंगीचे इंजेक्शन देऊन कत्तल करणार्‍या ९ जणांना मकोकाअंतर्गत अटक !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही त्याची कठोर कार्यवाही होत नाही, हे दुर्दैवी ! प्रत्येक वेळी गायींच्या हत्येप्रकरणी धर्मांध सापडतात, यातून त्यांची हिंसक वृत्ती लक्षात येते !

दारुच्या प्रत्येक बाटलीवर १० रुपये गोमाता अधिभार आकारणार !

असा अधिभार आकारून पैसे गोळा करण्यासह सरकारने गोरक्षणासाठी विशेष तरतूद करण्याचीही आवश्यकता आहे !

(म्हणे) ‘आम्ही गायीचे दूध पितो, तर भारतीय मूत्र !’-पाकिस्तानी

‘आम्ही गायीचे दूध पितो, तर ते गोमूत्र पितात. तुम्ही त्यांच्याशी आमची तुलना करणार का ? ते दगडाला देव मानतात, तर आम्ही अल्लाला मानतो’, अशी विधाने एक पाकिस्तानी नागरिक करत असल्याचे दिसत आहे.

केंद्रशासन गोवंशाला संरक्षित राष्ट्रीय पशू घोषित करील अशी आशा !

आम्ही एका धर्मनिरपेक्ष देशात रहात आहोत. येथे सर्व धर्मांचा सन्मान झाला पाहिजे. हिंदु धर्माचे मत आहे की, गाय दैवी आणि नैसर्गिक भल्याची प्रतिनिधी आहे. यामुळे तिची पूजा झाली पाहिजे – न्यायमूर्ती शमीम अहमद

वणी (यवतमाळ) येथे १८ गोवंशियांची मुक्‍तता !

पोलिसांनी वणीजवळील घोंसा चौफुलीवर सापळा लावून चंद्रपूर आणि नागपूर येथून ६ बोलेरो पिकअप वाहनांतून पळवून नेत असलेल्‍या १८ गोवंशियांची मुक्‍तता केली.

पुरोगाम्यांचे संधीसाधू गोप्रेम !

पुरोगाम्यांचा दिशाहीन विरोध ! कणेरी मठाच्या गोशाळेत गायींचा मृत्यू झाल्यामुळे सुस्तावलेल्या पुरोगाम्यांमध्ये नवउत्साह संचारला आणि गोप्रेमाची झूल पांघरून त्यांनी मठाच्या विरोधात आगपाखड करण्यास आरंभ केला. पशूप्रेमी किंवा गोप्रेमी यांची सहानुभूती मिळवण्याचा ओंगळवाणा प्रयत्न पुरोगाम्यांकडून होत असून हिंदु जनतेकडे त्यांची डाळ शिजणार नाही, हेही तितकेच खरे !

कणेरी मठातील गायींच्या आकस्मिक मृत्यूमागे षड्यंत्र आहे का ? याची चौकशी व्हावी ! – हिंदु जनजागृती समिती

या दुर्घटनेच्या निमित्ताने प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी आणि कणेरी मठ यांची अपकीर्ती केली जात आहे. त्यामुळे कणेरी मठातील गायींच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्यामागील षड्यंत्र उघड करायला हवे. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संपूर्ण हिंदु समाज कणेरी मठाच्या पाठीमागे उभा आहे.

कणेरी मठातील गायींचा मृत्यू; कारण अस्पष्ट

पंचमहाभूत लोकोत्सव चालू असतांना कणेरी मठातील काही गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नेमका किती गायींचा मृत्यू झाला हे, तसेच गायींच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

देहली येथे मंदिराच्या शेजारी गोहत्या केल्याच्या प्रकरणी मुसलमान तरुणाला अटक

दिवसाढवळ्या गोहत्या होत असतांना त्याची माहिती नसणारे पोलीस काय कामाचे ?