
सोलापूर – शेतीमध्ये सेंद्रीय उत्पादने, विषमुक्त शेती, पशूपालन, रेशीम कोष निर्मिती यांसारखे प्रयोग करणारे श्री. जगन्नाथ मगर यांची यशोगाथा ‘जी-२०’ शिखर परिषदेत सादर केली जाणार आहे. श्री. जगन्नाथ मगर यांची निमगाव (तालुका माळशिरस) येथे १५ एकर शेती आहे. त्यांनी शेतामध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर बंद करून गोपलन करत गायीचे शेण आणि गोमूत्र यांचा वापर चालू केला. त्यामुळे भूमीचा सेंद्रिय कर्ब वाढला. भूमीतील जैविक घटकांमुळे भूमीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढली. ९ सप्टेंबरपासून देहली येथे चालू झालेल्या ‘जी-२०’ शिखर परिषदेत श्री. मगर हे त्यांची भारतीय नैसर्गिक शेतीविषयीची यशोगाथा सादर करणार आहेत.
| संपादकीय भूमिका
सर्वच शेतकर्यांनी श्री. मगर यांचा आदर्श घेऊन नैसर्गिक शेती करण्याकडे वळावे ! |
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
(म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी
FSSAI Notice : अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी दिशाभूल करणारे दावे : ८ आस्थापनांना नोटिसा