कोकण रेल्वेचे श्री गणेशचतुर्थीसाठीचे आरक्षण काही मिनिटांतच पूर्ण झाल्याने प्रवाशांमध्ये संताप
केंद्रीय मंत्री राणे यांनीही यासाठी पुढाकार घेतला असून रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे निश्चित केले आहे. या बैठकीत योग्य तो निर्णय होऊन कोकणात येणार्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.