चीनने संरक्षण खर्चात केली ७.१ टक्के वाढ !
चीनने त्याच्या संरक्षण खर्चामध्ये ७.१ टक्क्यांनी वाढ केली आहे. चीनने वर्ष २०२२ च्या आर्थिक वर्षासाठी १७ लाख ७५ सहस्र कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद भारताच्या संरक्षण खर्चाच्या तिप्पट आहे.
चीनने त्याच्या संरक्षण खर्चामध्ये ७.१ टक्क्यांनी वाढ केली आहे. चीनने वर्ष २०२२ च्या आर्थिक वर्षासाठी १७ लाख ७५ सहस्र कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद भारताच्या संरक्षण खर्चाच्या तिप्पट आहे.
भारताने आता ‘अण्वस्त्रांचा प्रथम वापर नाही’, हे धोरण पालटले पाहिजे, तसेच देशाहितासाठी आवश्यक असल्यास प्रथम अणूआक्रमण करण्याचीही सिद्धता ठेवली पाहिजे.
नाटो’मध्ये लढण्याची क्षमता राहिली नाही, हे रशियाला समजले आहे. दुर्दैवाने ते चीनलाही कळलेले आहे. त्यामुळे चीन रशियासारखा प्रकार तैवानमध्ये करू शकतो का ? चीन भारताच्या लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये असा प्रकार करू शकतो का ? आणि केला, तर काय होईल ?
अशा कुरापतखोर चीनला भारताने रशियाप्रमाणे आक्रमकपणे उत्तर देणे अपेक्षित आहे !
युक्रेनवरील आक्रमणावरून एकीकडे अमेरिका, ब्रिटन, तसेच युरोपीय देश यांच्याकडून रशियावर निर्बंध लादण्याच्या हालचाली चालू असतांना चीनने मात्र रशियाचा गहू आयात करण्यावर घातलेले निर्बंध उठवले आहेत.
चीन भारताशी आतापर्यंत कसा वागत आला आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे ‘भारताने काय करावे आणि काय करू नये, हे चीनने सांगण्याची आवश्यकता नाही’, असा समज भारताने चीनला करून दिला पाहिजे !
भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी येथील सुरक्षा परिषदेच्या चर्चेमध्ये चीनचा थेट उल्लेख न करता ‘चीनकडून मिळणारे आर्थिक साहाय्य स्वीकारण्याआधी त्याविषयी योग्य ती माहिती करून घ्या.
भारताने चीनला त्याला समजेल अशा भाषेत सुनावले पाहिजे !
हे ‘अॅप्स’ वर्ष २०२० पासून भारतात बंदी घालण्यात आलेल्या चिनी अॅप्सचे नामांतर केलेले किंवा दुसर्या ‘ब्रँड’च्या नावाखाली नव्याने प्रकाशित केलेले आहेत.
चीनने नेपाळची भूमी गिळंकृत केली असली, तरी नेपाळमध्ये चीनकडून ती परत घेण्याची क्षमता नाही.