भारत-चीन सीमावादावर अद्याप तोडगा निघालेला नाही ! – संरक्षणमंत्री
चीनसमवेतच्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी चीनवर आक्रमण करून त्याला धडा शिकवणे, हाच एकमेव पर्याय आहे, हेही तितकेच खरे !
चीनसमवेतच्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी चीनवर आक्रमण करून त्याला धडा शिकवणे, हाच एकमेव पर्याय आहे, हेही तितकेच खरे !
भारतीय सुरक्षादलाला आता लढाईसाठी लागणारा १५ दिवसांचा शस्त्रसाठा करून ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे. पूर्वी केवळ १० दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा सिद्ध ठेवण्याची सुरक्षादलांना अनुमती होती.
समुद्रकिनार्यावर रहाणारे नागरिक आणि मासेमार समाज यांची सागरी सुरक्षेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. मासेमारांना आपल्या सुरक्षायंत्रणेचे कान आणि डोळे म्हटले जाते. ते चांगल्या बातम्या पुरवतात; पण यातही अधिक प्रगती होणे अपेक्षित आहे.
चीनला जशास तसे उत्तर दिल्यावरच त्याच्या कुरापती थांबतील !
भारतीय सैन्याने पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे ९५ टक्के आतंकवादी सीमेवरच मारले जात आहेत. चीन भारताशी लढू शकत नाही; म्हणून पाकिस्तानचे साहाय्य घेतो हे चीनला न्यूनपणा आणणारे आहे.