चिनी सैन्य अद्यापही भारतासमवेतच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील मोक्याच्या ठिकाणावर कायम ! – अमेरिकेचे सैन्य कमांडर अ‍ॅडमिरल फिलिप डेव्हिडसन

दोन्ही देशांनी सैन्य मागे घेणे चालू केलेले असतांना अमेरिकेकडून अशी माहिती मिळते. याचा अर्थ भारतीय जनतेपासून खरी माहिती लपवून ठेवली जात आहे ! भारतीय सैन्याने किंवा संरक्षण मंत्रालयाने याविषयी जनतेला योग्य माहिती दिली पाहिजे !

चीनचे सैन्य पूर्णपणे माघारी गेल्याविना तणाव असलेल्या ठिकाणांपासून भारतीय सैन्य माघारी फिरणार नाही ! – भारताने चीनला सुनावले

चीनवर कधीही विश्‍वास ठेवता येणार नाही, हेच यातून पुन्हा स्पष्ट झाले आहे. भारताने अशीच सतर्कता बागळली, तरच चीनला जशास तसे उत्तर देता येईल !

गलवानमध्ये ठार झालेल्या चिनी सैनिकांच्या संख्येविषयी प्रश्‍न विचारणार्‍या तिघा चिनी पत्रकारांना अटक !

मानवाधिकारांचा ठेका घेतलेली अमेरिकी पॉप गायिका रिहाना, कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग या चिनी पत्रकारांविषयी आवाज उठवतील का ?

हॉट स्प्रिंग, गोग्रा आणि देपसांग येथूनही चिनी सैन्याने माघारी जावे ! – भारताची मागणी

पँगाँग सरोवराजवळील दोन्ही देशांचे सैनिक माघारी घेण्याची कार्यवाही झाल्यावर ही चर्चा करण्यात आली. हॉट स्प्रिंग, देपसांग आणि गोग्रा येथील चिनी सैन्य प्रत्यक्ष नियंत्रणरेषा ओलांडून पुढे आल्याने त्याने मागे जाण्याची मागणी भारत करत आला आहे.

पँगाँग सरोवरापासून आपण मागे हटलो, तरी वेळ आल्यास तेथे ३ घंट्यांत  पुन्हा पोचू ! – माजी सैन्यदलप्रमुख व्ही.पी. मलिक

कैलाश रेंजवरून परत येण्याचा अर्थ, ‘आपण त्या ठिकाणी पुन्हा जाऊ शकत नाही’, असा मुळीच होत नाही.

भारत आणि चीन सैन्य पँगाँगमधून मागे फिरले; पण देपसांगचे काय ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा केंद्र सरकारला प्रश्‍न

चीन आणि भारत यांनी पँगाँग सरोवर परिसरातून पूर्णपणे सैन्य मागे घेतल्याचे काही माध्यमांनी घोषित करून टाकले आहे.

चीन अतिशय खुश आहे !

‘सध्याच्या स्थितीत सैन्य माघारी घेणे म्हणजे एक प्रकारे आत्मसमर्पण करण्यासारखेच आणि चीनला खुश करणारे आहे.-डॉ. स्वामी

९ मासांनंतर चीन पँगाँग तलावाच्या परिसरातून सैन्य माघारी घेण्यास सहमत !

पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि पूर्व किनार्‍यावरून सैन्य माघारीवर सहमती झाली आहे.

चीनकडून एका बाजूला चर्चा आणि दुसर्‍या बाजूला मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि युद्धसाहित्य तैनात !

चीन विश्‍वासघातकी आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे भारताने त्याच्या कोणत्याही डावपेचाला बळी न पडता त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी नेहमीच सिद्ध रहावे आणि संधी मिळाल्यास त्याच्यावर आक्रमण करावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

पाक आणि चीन यांचे एकत्र येणे भारतासाठी धोकादायक असले, तरी दोन्ही आघाड्यांवर आम्ही सिद्ध ! – सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे

सीमेवर शांतता नांदावी, अशीच आमची अपेक्षा आहे; पण सीमेवर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही दोन हात करण्यास पूर्णपणे सिद्ध आहोत.