चिनी धोरणे आणि भारताची प्रत्युत्तराची रणनीती !
चीनच्या एका औद्योगिक उत्पादनासंबंधी दादागिरीला शह देण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. सरकारने उत्पादन वाढवण्यासाठी ३ सहस्र ५०० ते ५ सहस्र कोटी रुपयांची योजना आखली आहे.
चीनच्या एका औद्योगिक उत्पादनासंबंधी दादागिरीला शह देण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. सरकारने उत्पादन वाढवण्यासाठी ३ सहस्र ५०० ते ५ सहस्र कोटी रुपयांची योजना आखली आहे.
चीन ‘यारलुंग त्सांगपो’ या नदीवर बांधत असलेले जगातील सर्वांत मोठे धरण, हा गंभीर चिंतेचा विषय आहे.
चीनची लोकसंख्या १५० कोटी असल्यामुळे पाण्याची आवश्यकता बिकट बनत चालली आहे. त्यामुळे चीनला पाण्यासाठीच्या योजनांचा धडाका लावावा लागत आहे.
भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने युनान प्रांतात ‘एल्.पी.ए.आर्.’ बांधले आहे. हे चीनच्या आक्रमकतेचे आणि त्याच्याकडे असलेल्या प्रगत यंत्रणेचे उदाहरण आहे.
चिनी सैन्याला भारताने वर्ष १९६७ मध्ये आणि वर्ष २०२२ च्या गलवान येथील संघर्षात धडा शिकला होता,त्यामुळे अशा सैन्याला पराभूत करणे अवघड नाही, हे भारतिया सैन्याला ठाऊक आहे !
चीनच्या प्रचारयंत्रणा भारताच्या समाजातील वांशिक, धार्मिक आणि सामाजिक संघर्षांना जसे की, माओवादाला चालना देत आहे. अशा प्रकारे भारतात अंतर्गत संघर्ष आणि असंतोष निर्माण करण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे.
धरणाच्या बांधकामामुळे भारताची चिंता वाढली आहे. विश्वासघातकी, धूर्त आणि भारतद्वेषी असणार्या चीनच्या या दाव्यावर कोण विश्वास ठेवणार ?
या लेखात आपण चीनचा हेतू काय आहे ? जगभरात चीन कर्ज का वाटत आहे ? चीनकडून कर्ज घेणार्या भारताच्या शेजारी असलेले देश बरबाद का झाले ? हे समजून घेणार आहोत.
युद्धामध्ये शक्ती नव्हे, तर युक्ती आणि देवावरील भक्ती कामी येते, हे छत्रपतींच्या चरित्रातून आपल्याला ठायी ठायी दिसून येते. त्यामुळेच ते मोगल आक्रमकांना नामोहरम करू शकले. लडाखसारख्या ठिकाणी कार्यरत असलेल्या भारतीय सैनिकांना छत्रपती शिवरायांचा पुतळा त्याची प्रेरणा देत राहील.
चीनमधील सर्वांत मोठे धरण ‘थ्री गॉर्जेस’ आहे. चीनमधील या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग मंदावला आहे; ज्यावर जगभरातील शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.