China Troops East Ladakh :  पूर्व लडाखमधून सैन्‍य मागे घेण्‍यास चीनने दर्शवली सिद्धता !

चीनने आतापर्यंत दिलेले कुठलेही आश्‍वासन पाळलेले नाही, हा इतिहास आहे. त्‍यामुळे कावेबाज चीनच्‍या कोणत्‍याही म्‍हणण्‍यावर भारताने विश्‍वास न ठेवता अखंड सतर्क रहाणे आवश्‍यक !

पाकिस्तानात चीन सैन्य तैनात करणार !

चिनी नागरिकांची चिलखती वाहनांतून वाहतूक करता येणार आहे. सहस्रो चिनी नागरिक पाकिस्तानमध्ये चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग आणि इतर अनेक प्रकल्पांवर काम करत आहेत.

संपादकीय : चिनी ‘ड्रॅगन’ नरमला ?

नुकतीच चीनचे विदेश मंत्री वांग यी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात बैठक झाली. प्रत्येक वेळी नेहमीच आक्रमक भूमिका घेणारा चीन या वेळी नरमाईने बोलतांना आढळून आला.

China Bunkers Penggong Lake : चीनने पेंगाँग सरोवराजवळ बांधले भूमीगत बंकर

चीनला भारताशी युद्ध करण्‍याची खुमखुमी असल्‍याने तो अशा प्रकारची सिद्धता करत आहे. त्‍यामुळे भविष्‍यात युद्ध होणार, हे स्‍पष्‍ट असल्‍याने भारतियांनीही त्‍यासाठी सिद्ध राहिले पाहिजे !

संपादकीय : चीनचे शेपूट वाकडेच !

चीनच्या उद्दामपणाला काँग्रेसचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे कचखाऊ धोरणच कारणीभूत आहे !

चीनला ना मोदी घाबरतील, ना आम्ही घाबरू ! – तैवानचे चीनला प्रत्युत्तर

तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग तेह यांनी भारतातील लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान झाल्याविषयी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. यावर चीनने आक्षेप घेतला होता. त्यास तैवानचे अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

Hemant Biswas Sharma : चीनने भारताची कोणतीही भूमी बळकावलेली नाही ! – आसामचे मुख्यमंत्री सरमा

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी योगी आदित्यनाथ यांची रावणाशी केलेल्या तुलनेचे प्रकरण

Jaishankar India-China Relations:भारत-चीन संबंध सामान्य झाल्यावरच सीमेवर शांतता नांदू शकते ! – परराष्ट्रमंत्री

गलवान खोर्‍यामध्ये झालेल्या भीषण चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध पुष्कळ ताणले गेले. तथापि दोन्ही बाजूंनी संघर्षाच्या अनेक सूत्रांवरून माघारही घेतली आहे.

संपादकीय : शिरजोरीचा अंत कधी ?

. . . भारतानेही अशीच गोष्ट तिबेटच्या संदर्भात केली, तर चिनी ड्रॅगन किती फुत्कारेल ? याची आपण कल्पना करू शकतो; परंतु चीनच्या कुरघोड्या कायमच्या थांबवण्याकरता आता भारताला काहीतरी मोठी कूटनीती वापरण्याची वेळ आली आहे. निवडणुकांनंतर त्याला गती मिळू शकेल, अशी आशा करूया !

चीनसमवेतच्या सीमा विवादावर भारतीय सैन्य लक्ष ठेवून आहे !

पूर्व लडाखमधील चीनसमवेतच्या सीमा विवादावर भारतीय सैन्य लक्ष ठेवून आहेे. आमची सिद्धता फार उच्च पातळीवरची आहे.असे आत्मविश्‍वासपूर्ण विधान भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले.