(म्हणे) ‘भारताशी चांगले संबंध आणि सीमेवर शांतता राखण्यास आम्ही कटीबद्ध आहोत !’ – चीन
‘हिंदी-चीनी भाई भाई’ म्हणत भारतावर आक्रमण करून सहस्रो चौरस किलोमीटर भूमी गिळंकृत करणार्या चीनच्या अशा विधानावर शेंबडे पोर तरी विश्वास ठेवेल का ? अशा चीनपासून भारताने नेहमीच सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे !