पुलवामामध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदु कामगाराची हत्या !

पुलवामामध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदु कामगाराची हत्या !

गेल्या अनेक दशकांतील कुठलाही राजकीय पक्ष काश्मीरमध्ये हिंदूंचे रक्षण करू शकत नसल्याने धर्माचरणी शासनकर्त्यांच्या हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

Amol Mitkari on Ravan :आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून रावणाच्या मंदिरासाठी २० लाख रुपयांचा निधी !

Amol Mitkari on Ravan :आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून रावणाच्या मंदिरासाठी २० लाख रुपयांचा निधी !

आमदारांचा निधी जनतेच्या विकासकामांसाठी व्यय न करता राक्षसी रावणाच्या मंदिरासाठी असा पैसा व्यय करणे हे आमदार अमोल मिटकरी यांना शोभते का ?

म्यानमारमध्ये रोहिंग्यांनी ९९ हिंदूंना ठार केल्याची घटना आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरू शकतो ! – संयुक्त राष्ट्रे

म्यानमारमध्ये रोहिंग्यांनी ९९ हिंदूंना ठार केल्याची घटना आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरू शकतो ! – संयुक्त राष्ट्रे

भारताने याविषयी कारवाई करण्याची मागणी केली का ? किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर याविषयी आवाज उठवला का ?

मणीपूरमध्ये हिंसाचारग्रस्त हिंदु मैतेईंना हिवाळ्यासाठी विविध गोष्टींची आवश्यकता !

मणीपूरमध्ये हिंसाचारग्रस्त हिंदु मैतेईंना हिवाळ्यासाठी विविध गोष्टींची आवश्यकता !

‘मैतेई हेरिटेज वेल्फेअर फाऊंडेशन’ने अर्थरूपात साहाय्य करण्याचे हिंदूंना केले आवाहन !

२ हिंदूंवर २ धर्मांधांचे आक्रमण ! 

२ हिंदूंवर २ धर्मांधांचे आक्रमण ! 

दुर्गोत्सवात धार्मिक गाणे लावण्याने २ हिंदूंवर अरबाज रफिक खाटिक आणि मोईन मुखत्यार मणियार यांनी शिवीगाळ करून फायटरने (हातांच्या बोटात घालून वापरण्याचे घातक शस्त्र) आक्रमण केले. यात २ हिंदू गंभीर घायाळ झाले.

उत्तरप्रदेशात नवरात्री कलश यात्रेवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण !

उत्तरप्रदेशात नवरात्री कलश यात्रेवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण !

भारतात हिंदूंचे सण आणि त्यांच्या शोभायात्रा यांना धर्मांधांकडून वारंवार लक्ष्य केले जाते. त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर मशिदीजवळ तलवार आदी शस्त्रांद्वारे आक्रमण : २५ जण घायाळ

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर मशिदीजवळ तलवार आदी शस्त्रांद्वारे आक्रमण : २५ जण घायाळ

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

मुझफ्फरपूर (बिहार) येथे भारत-पाक सामन्यात भारताचा विजय झाल्यावर फटाके फोडल्याने हिंसक विरोध !

मुझफ्फरपूर (बिहार) येथे भारत-पाक सामन्यात भारताचा विजय झाल्यावर फटाके फोडल्याने हिंसक विरोध !

ध्वनीप्रदूषण करणार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे; मात्र त्याच्या नावाखाली होणारा हिंसाचार योग्य नाही. हिंसाचार करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे !

कर्नाल (हरियाणा) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड !

कर्नाल (हरियाणा) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड !

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !