मुसलमान तरुणीवर प्रेम करून तिला पळवून नेल्यावरून तरुणीच्या कुटुंबियांकडून हिंदु तरुणाच्या भावाची हत्या

हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक करणार्‍यांच्या विरोधात हिंदू कायदेशीर कारवाई करत बसतात, तर मुसलमान तरुणीवर खर्‍या अर्थाने प्रेम करणार्‍या हिंदु तरुणांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना धर्मांध ठार करतात, हे लक्षात घ्या !

पाकमध्ये सरकारने हिंदूंची घरे पुन्हा पाडली

पाकमधील असुरक्षित हिंदूंविषयी कुणी आवाज उठवत नाही, हे लक्षात घ्या !

हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत

‘हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत.’

अन्सारींचे नक्राश्रू !

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘इस्लाम संकटात’, असे उपरोधिक बोलून तेथील शिक्षकावर धर्मांध मुलाकडून झालेल्या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ संबोधले, तसेच आतंकवाद्यावर कारवाई करून देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची घोषणा केली. भारताच्या शासनकर्त्यांना हे केव्हा उमजणार आहे ? हा प्रश्‍न आहे !

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची अमानुष मारहाण करून हत्या

गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या अनेक घटना घडूनही नेहमी लोकशाहीच्या रक्षणाच्या गप्पा मारणारे राजकीय पक्ष यांवर मौन का बाळगून आहेत ? बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या होणार्‍या हत्यांमुळे त्यांना आनंद मिळतो का ?

फटाके फोडल्याने धर्मांधाकडून हिंदु महिला आणि तिची ३ मुले यांना मारहाण : महिलेचा मृत्यू

फटाके फोडण्याचा धर्मांधांना त्रास होतो, तर दिवसातून ५ वेळा देशातील लक्षावधी मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवरून वर्षानुवर्षे देण्यात येणार्‍या अजानमुळे हिंदूंना किती त्रास होत आहे, हे आता निधर्मीवादी लक्षात घेतील का ?

आंबेडकरनगर (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागातून जाणार्‍या हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक आणि धारदार शस्त्रांनी आक्रमण

१५ नोव्हेंबर या दिवशी मुसलमानबहुल पंहितीपूर बाजारामध्ये श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांच्या मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीवर मशिदीसमोर डिजे वाजल्याचे सांगत धर्मांधांनी दगडफेक केली. घरांच्या छतावरून ही दगडफेक करण्यात आली.

कानपूर येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंदु तरुणाची हत्या

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदू, हिंदुत्वनिष्ठ, साधू आणि संत यांच्या सर्वाधिक हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. सरकारने येथे धर्मांधांवर वचक निर्माण करावा, असे हिंदूंना वाटते !

विवाह करण्यास नकार दिल्यावरून धर्मांधांकडून तरुणीवर चाकूद्वारे आक्रमण 

अल्पसंख्यांकांचे गुन्हेगारीत सर्वाधिक प्रमाण ! अशांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

काबूलमध्ये इस्लामिक स्टेटने गुरुद्वारावर केलेल्या आक्रमणात ११ जण ठार

‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सिद्ध करणारी घटना ! वारंवार ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? पाकिस्तानची फूस असणारे खलिस्तानवादी शीख याविषयी काही बोलणार आहेत का ? कि त्यांना जिहादी आतंकवाद्यांकडून होणार्‍या त्यांच्या धर्मबांधवांच्या हत्या मान्य आहेत ?