हिंदूंवर आक्रमण करणार्या संशयित आरोपीचे ५ मजली बेकायदेशी घर तोडा ! – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री
हिंदूच्या तक्रारींना केराची टोपली दाखवणार्या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !
हिंदूच्या तक्रारींना केराची टोपली दाखवणार्या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !
सत्ताधारी पक्षाच्या पंतप्रधान शेख हसीन यांचे भारताशी जवळचे संबंध असतांनाही बांगलादेशात हिंदूंची ही स्थिती आहे !
बेंगळूरू (कर्नाटक) येथे मुसलमानबहुल भागातील घटना ! काँग्रेस सरकार येऊन काही महिनेच झाले आहेत. अजून साडेचार वर्षे हिंदूंना काढायची आहेत. या काळात हिंदूंना आणखी काय भोगावे लागणार आहे, हे देवालाच ठाऊक !
बंगालमध्ये हिंदूंचे दमन रोखण्यासाठी पश्चिम बंगालचे राज्य सरकार तात्काळ विसर्जित करून तेथे ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करावी, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून केली.
शासनकर्त्यांनी मुसलमानांना मोठे करण्याचा घाट घातला नि कालांतराने हे षड्यंत्र देशावरच उलटले !
हिंदूंवर प्राणांतिक आक्रमण करण्याचे धैर्य धर्मांधांना सहज होते; कारण त्यांना कुणाचा धाकच नाही ! परिणामकारक हिंदूसंघटनामुळेच त्यांच्यावर वचक बसेल !
हिंदूंनो, शांतता आणि प्रेम यांचा दिखाऊपणा करणार्या धर्मांध ख्रिस्त्यांचा उद्दामपणा, हेच त्यांचे खरे स्वरूप आहे, हे जाणा ! सर्वधर्मसमभावाचे गोडवे गाणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
धर्मांधांना प्रार्थनेची वेळ पालटून दिल्यानंतरही ते पुन्हा हिंदूंवर दगडफेक कशी करतात ? यातून हिंदूंना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा धर्मांधांनी चंगच बांधला आहे का ? अशी शंका येते.
सीएए कायद्याला होत असलेल्या विरोधावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हल्लाबोल !
भारतातील किती खासदार देशातील हिंदूंवरील अत्याचार, द्वेष यांच्याविरोधात लढण्यासाठी बोलतात ?