‘स्वतःसह इतर हिंदूंचाही घात करत आहोत’, याचे भान नसलेले जन्महिंदू !

केवळ मुसलमान, ख्रिस्ती यांच्या मतांसाठी आणि सत्तेची भूक भागवण्यासाठी या नेत्यांनी हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे जे महापाप आणि नीच कर्म केले त्याची नोंद इतिहासात काळ्या अक्षरांनी कायमची झाली आहे. त्यांचे हे पाप कधीही धुतले जाणार नाही किंवा क्षमा केली जाणार नाही.

बांगलादेशातील हिंदूंमध्ये अयोध्येतील श्रीराममंदिरानंतर प्रचंड भीतीचे वातावरण ! (Fear In Bangladeshi HINDUS)

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारताची घनिष्ठ संबंध असले, तरी तेथील हिंदूंचे रक्षण त्या करतांना दिसत नाहीत. अशा संबंधांचा हिंदूंना काहीच लाभ नाही, हे लक्षात घ्या !

६ वर्षीय हिंदु मुलीवर सलग ५ दिवस अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या अल्ताफ कुरेशीला अटक !

वलांडी येथील रहिवासी असलेल्या ६ वर्षीय हिंदु मुलीवर अल्ताफ मेहबूब कुरेशी या मुसलमान युवकाने अमानुषपणे अनैसर्गिक कृत्य केले. संबंधित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

Karnataka : पुत्तुरू (कर्नाटक) येथे अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या धर्मांध मुसलमानाला अटक

पोलीस ठाण्याला घेराव घालत धर्मांधाला कह्यात देण्याची हिंदूंची मागणी !

Chhatrapati Sambhaji Censor Board : ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाला अद्यापही मिळाले नाही सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र !

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळावर केंद्र सरकारचे नियंत्रण असल्याने सरकारने या विषयाकडे लक्ष द्यावे, असेच हिंदूंना वाटते !

निधर्मी आणि अल्‍पसंख्‍यांकवादी भारतीय राज्‍यघटना !

अधिकार नसूनही इंदिरा गांधी यांनी राज्‍यघटनेच्‍या प्रस्‍तावात ‘सेक्‍युलर’ आणि ‘समाजवाद’ हे शब्‍द घुसडवणे

हिंदूंना त्यांचा स्वतःचा देश का मिळाला नाही ?

ज्या वेळेला आपल्याकडे स्वातंत्र्याचा उद्घोष होत होता, ‘वन्दे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या जात होता, ढोल-ताशा वादन केले जात होते, गुलाल उधळला जात होता, त्या वेळेला आपलेच लोक (हिंदु) पाकिस्तानात मरत होते. त्यांच्या किंकाळ्याही आम्हाला ऐकू येत नव्हत्या

कारसेवकांचे अविस्मरणीय अनुभव !

प्रत्यक्ष श्रीरामाच्या अस्तित्वाची जाणीव ! बांधकाम आडवे न पडता उभेच कोसळत होते. खरेच, हे पुष्कळ आश्चर्यजनक होते. सरळ उभे न कोसळता जर ते बाजूला कोसळले असते, तर कितीतरी मानवीहानी झाली असती. कित्येक व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या असत्या. हा चमत्कार नव्हे, तर काय म्हणायचे ?

British Parliament Kashmiri Hindus Genocide : काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडाच्या ३४ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ब्रिटीश संसदेत प्रस्ताव !

ब्रिटीश संसदेत असा प्रस्ताव सादर होतो; मात्र त्या काळी अत्याचारपीडित हिंदूंना न्याय मिळण्यासाठी भारतीय व्यवस्थेने म्हणावे तसे प्रयत्न केले नाहीत, हे लज्जास्पद !

काश्मिरी हिंदूंना स्वतःच्या देशात निर्वासित म्हणून रहावे लागणे दुर्दैवी !

काश्मिरी हिंदूंनी एवढी वर्षे जे भोगले, त्याविषयी ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल यांचे अनुभव संक्षिप्त रूपात येथे देत आहोत.