दुर्गापूजेच्या काळात भोंग्यांवरून भक्तीगीते लावल्यामुळे मुसलमानांकडून हिंदु महिलांना मारहाण
मशिदीवरील भोंग्यांवरून गेली अनेक दशके हिंदूंना दिवसातून ५ वेळा अजान ऐकवली जात असतांना हिंदूंनी कधी असे केले आहे का ?
मशिदीवरील भोंग्यांवरून गेली अनेक दशके हिंदूंना दिवसातून ५ वेळा अजान ऐकवली जात असतांना हिंदूंनी कधी असे केले आहे का ?
पाकच्या सिंध प्रांतातील थारपारकर येथे कामली नावाच्या एका अल्पवयीन हिंदु मुलीवर मुश्ताक आणि नबी बख्श बाजिर या धर्मांध मुसलमानांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला जवळच्या जंगलात फेकून दिले.
धर्मांधांवर लगेच नियंत्रण कसे मिळवता येईल, याची व्यूहरचना करणे आवश्यक आहे. ऐनवेळी काही घडल्यास पोलिसांची तारांबळ उडू नये, यासाठी हे आवश्यक आहे. हिंदूंनी आणि हिंदूंच्या पक्षांनी अन् संघटनांनी याविषयी सरकारकडे पाठपुरावा करून हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांना कृतीशील होण्यास सांगितले पाहिजे.
देहलीतील सुंदरनगरी भागात १ ऑक्टोबरच्या रात्री मनीष नावाच्या तरुणाची आलम, बिलाल आणि फैजान या मुसलमान तरुणांनी चाकूचे असंख्य वार करून निर्घृण हत्या केली.
आजपर्यंतचा इतिहास पहाता नवरात्रीतील गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश नको; कारण गरब्यात सहभागी होणार्या हिंदु मुलींना फूस लावली जाते !
पाकिस्तानमध्ये अशा घटना नवीन नाहीत; मात्र यावर भारतातील आणि जगभरातील हिंदू निष्क्रीय रहातात, हेही तितकेच खरे ! हे हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांना लज्जास्पद !
अमेरिकन वैज्ञानिक संस्था ‘नेटवर्क कॉन्टेजिअन रिसर्च इन्स्टिट्यूट’ने ब्रिटन आणि कॅनडा येथे हिंदूंवर चालू असलेल्या आक्रमणांचा संदर्भ देत ही चिंता व्यक्त केली.
या पीडित मुलीच्या नवर्याची मुले तिच्यापेक्षाही वयाने मोठी आहेत, असे वृत्त ‘व्हॉइस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी’ने ट्विटरवर प्रसारित केले आहे.
हिंदूबहुल देशात हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या विरोधातील कायदा करण्यात आणि तो लागू होण्यात एवढ्या तांत्रिक अडचणी येतात, हे दुर्दैवी आहे. हिंदूंच्या सर्वंकष संरक्षणासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे, हे यातून लक्षात येते. लव्ह जिहादची व्याप्ती लक्षात घेता त्याच्या विरोधात स्वतंत्र कायदा होणे आवश्यक आहे !
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !