टिपू सुलतानची क्रौर्यता आणि त्याने हिंदूंवर केलेले अत्याचार !
भरसभेत टिपू सुलतानने सर्व काफिरांना (हिंदूंना) मुसलमान करण्याची प्रतिज्ञा घेणे आणि मलबारमध्ये १ लाख हिंदूंना बाटवणे
भरसभेत टिपू सुलतानने सर्व काफिरांना (हिंदूंना) मुसलमान करण्याची प्रतिज्ञा घेणे आणि मलबारमध्ये १ लाख हिंदूंना बाटवणे
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! हिंदूंना सहकार्य न करणार्या पोलिसांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भारत भेट !
निरपराध हिंदूंना अमानुष मारहाण करून मर्दुमकी गाजवणारे पोलीस अन्य पंथियांसमोर गुडघे टेकतात, हे लक्षात घ्या ! अशा पोलिसांच्या विरोधात हिंदूंनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करून त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा घेणे आवश्यक !
बांगलादेशींचे संकट अत्यंत भयावह वेगाने वाढत आहे. बांगलादेशालाही ही घुसखोरी, तसेच हिंदूंविरुद्ध जिहाद रोखण्यासाठी त्याला समजेल अशा भाषेत दरडावणे आवश्यक आहे, अन्यथा बांगलादेशप्रमाणे भारतातही हिंदूंचे अस्तित्व अधिक धोक्यात येईल, हे निश्चित !
‘‘हिंदु मुलींच्या धर्मांतराचे सूत्र महत्त्वाचे आहे. अनेक मुलींना या जाळ्यात ओढले जात आहे. अशा विवाह संस्थांवर कारवाई करून संबंधित आरोपींना अटक केली पाहिजे.’’
वासनांध जिहाद ! काही दिवसांपूर्वीही सिंध प्रांतातही ८ वर्षांच्या हिंदु मुलीवर बलात्कार करून तिचे डोळे फोडण्यात आल्याची घटना घडली होती.
मुथरा जिल्ह्यातील महारौली गावामध्ये काही धर्मांध मुसलमानांनी तेजराम नावाच्या एका हिंदु वृद्धाच्या घरामध्ये घुसून त्याला धर्मांतर करण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी मथुरा पोलिसांनी कारवाईचा आदेश दिला आहे.
उत्तरप्रदेशातील अलीगढ येथील बन्नादेवी पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका अल्पवयीन हिंदु मुलीचे आरिफ आणि सुहेल या २ मुसलमान तरुणांनी तिच्या घरातून अपहरण केले. पोलिसांत तक्रार केल्यास संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली आहे.
झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील मुरुमातू गावाजवळ रहाणार्या ५० हून अधिक हिंदु कुटुंबांतील सदस्यांना मुसलमान समुदायाने मारहाण केली. त्यांची घरे उद्ध्वस्त केली आणि त्यांना घरे अन् भूमी सोडून जाण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे.