
देहली – आजची तरुण पिढी दिशाहीन किंवा भरकटलेली नाही. त्यांना समजून घेण्यासाठी त्यांना आदेश देण्याची नव्हे, तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा आम्ही तरुण होतो, तेव्हा तो आज्ञापालन करण्याचा काळ होता. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आजची तरुण पिढी प्रश्न विचारण्याकडे अधिक कल असलेली आहे. त्यामुळे पालक आणि ज्येष्ठ यांनी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. कुटुंबांमधील संवाद न्यून होत आहे. नव्या पिढीला आपण पुष्कळ प्रेम दिले पाहिजे. त्यांच्यासमवेत वेळ घालवण्याची आवश्यकता आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. देहलीतील जंतरमंतर मैदानावर चालू असलेल्या आंदोलनाप्रकरणी ते बोलत होते.
न्यायालय म्हणजे २४ घंटे चालणारी मनोरंजन वाहिनी नव्हे ! – Supreme Court
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ