कल्याण रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या सामानाची चोरी करणार्या दोघांना अटक !
चोरीच्या प्रकरणात कठोर शिक्षा होत नसल्यानेच चोरांचे फावते, हे पोलिसांच्या कधी लक्षात येणार ?
चोरीच्या प्रकरणात कठोर शिक्षा होत नसल्यानेच चोरांचे फावते, हे पोलिसांच्या कधी लक्षात येणार ?
मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री करून समाजाला व्यसनाधीन करणार्यांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
अवैध बायोडिझेलचा साठा होण्यापूर्वीच पोलिसांना संबंधित गुन्हेगारांची माहिती कशी मिळत नाही ? असे निद्रिस्त पोलीस काय कामाचे ?
आरोपीने कराड तालुक्यातील पाली येथील एका पान विक्रेत्याजवळून भ्रमणभाष चोरल्याची माहिती दिली. आरोपीकडून २५ सहस्र रुपयांची दुचाकी आणि ७ सहस्र रुपयांचा भ्रमणभाष, तसेच ३२ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेण्यात आला आहे.
हिंदु शिक्षिकेने मुसलमान विद्यार्थ्याला शिस्त लावण्यासाठी हिंदु विद्यार्थ्यांकडून मारल्याच्या घटनेवरून आकांडतांडव करणारे निधर्मी राजकीय पक्ष, असदुद्दीन औवैसी यांच्यासारखे मुसलमान नेते या घटनेविषयी मात्र मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !
म. गांधी यांच्यावर केलेली टीका न चालणारी काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पदोपदी अपमान करते, हे लक्षात घ्या !
भारतात फोफावलेला जिहादी आतंकवाद हा पाकपुरस्कृतच आहे, हे जगजाहीर असतांना आतंकवाद्यांना ठार मारणे अथवा अटक करणे यांसह त्यांच्या निर्मात्या पाकलाच नेस्तनाबूत करण्यासाठी भारत पाऊले कधी उचलणार आहे ?
दोनापावला येथील आधुनिक वैद्य संजय खोपे यांच्या बंगल्यातून ४५ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरल्याच्या प्रकरणी पणजी पोलिसांनी सुरेदर छेत्री (वय ३१ वर्षे, रहाणारा नेपाळ) याला ‘वेब हनी ट्रॅप’च्या साहाय्याने बंगालमधून कह्यात घेतले आहे.
गोवंशहत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही आवश्यक !