भारतापेक्षा चीनच्या सैनिकांची अधिक हानी ! – जागतिक माध्यमांचे वृत्त

हाँगकाँगच्या ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तात म्हटले आहे की, संघर्ष झाल्यानंतर दोन्ही सैन्य आपापल्या भागात परतले. यात २० भारतीय सैनिक घायाळ झाले आहेत. भारतापेक्षा चीनचे सैनिक अधिक संख्येने घायाळ झाले.

भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना हुसकावले !  

चीन अशा कुरापती काढतच रहाणार आहे. त्याला योग्य धडा शिकवल्यावरच त्याच्या अशा कुरापती बंद होतील. त्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवरील समांतर रस्त्याला अनुमती !

भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या सुरक्षासंबंधी समितीने अरुणाचल प्रदेशात भारत-चीन सीमेवर समांतर रस्ता बांधण्याची अनुमती दिलेली आहे.

दाट धुक्यामुळे भारतीय सैनिकाने सीमा ओलांडल्याने पाकच्या सैन्याने पकडले !

पाकचे सैनिक त्याला भारताकडे सोपवण्यास सिद्ध नाहीत. काही दिवसांपूर्वीही अशीच घटना घडली होती. तेव्हा पाकच्या सैन्याने त्या भारतीय सैनिकाला सोडले होते.

उत्तराखंड येथील नेपाळ सीमेवर नेपाळी लोकांकडून भारतीय कामगारांवर दगडफेक

नेपाळच्या सीमेवर काली नदीवर बांधण्यात येणार्‍या बंधार्‍याला नेपाळी लोकांकडून विरोध केला जात आहे. यामुळेच त्यांच्याकडून बंधारा बांधणार्‍या भारतीय कामगारांवर दगडफेक करण्यात आली.

९६ दिवसांपासून कतारच्या कारागृहात बंद आहेत भारतीय नौदलाचे ८ माजी सैनिक !

जिहादी इस्लामी देश कतारच्या कह्यातून भारताच्या माजी सैनिकांना बाहेर काढण्यात सरकारला काय अडचण आहे, हे त्याने जनतेला सांगितले पाहिजे !

राजस्थानच्या वाळवंटातील ‘ऑस्ट्रा हिंद २२’ युद्धाभ्यास !

एकूणच ‘ऑस्ट्रा हिंद’ युद्ध सरावाचे स्वरूप कसे असेल, त्याचा उद्देश आणि दोन्ही देशांसाठी असलेले त्याचे महत्त्व अशा विविध सूत्रांविषयी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलेले विवेचन जाणून घेऊया.

युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय सैन्य दलाकडून विशेष गौरव !

काश्मीर खोर्‍यामध्ये भारतीय सैन्य दलासमवेत शिक्षणासह विकासकामांत योगदान देत असल्याबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांना भारतीय सैन्य दलाकडून प्रशंसा प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या २ सैनिकांमध्ये वाद गोळीबारात २ सैनिकांचा मृत्यू

जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असतांना अशा प्रकारे किरकोळ कारणावरून सैनिकांचे अनमोल जीव जाणे गंभीर आहे ! यावर तात्काळ उपाययोजना काढली गेली पाहिजे !

अभिनेत्री रिचा चढ्ढा यांंनी गलवान येथील वीरगतीला प्राप्त झालेल्या सैनिकांचा केला अवमान !

अशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !