भारतापेक्षा चीनच्या सैनिकांची अधिक हानी ! – जागतिक माध्यमांचे वृत्त
हाँगकाँगच्या ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तात म्हटले आहे की, संघर्ष झाल्यानंतर दोन्ही सैन्य आपापल्या भागात परतले. यात २० भारतीय सैनिक घायाळ झाले आहेत. भारतापेक्षा चीनचे सैनिक अधिक संख्येने घायाळ झाले.