पंतप्रधानांना पत्र लिहून केली मागणी
इंफाळ – हिंसाचारग्रस्त मणीपूरमधील ४० आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी तेथील सैन्य मागे घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
मणिपुर के 40 विधायकों का PM को पत्र…विधायकों की PM से असम राइफल्स को हटाने की मांग#ManipurViolence #ManipurIssue pic.twitter.com/e8yg3WtWtC
— Zee Bihar Jharkhand (@ZeeBiharNews) August 10, 2023
या आमदारांमध्ये बहुतांश आमदार हिंदु मैतेही समुदायाचे आहेत. त्यांनी ख्रिस्ती कुकी बंडखोर गटांसोबतचा ‘सस्पेंशन ऑफ ऑपरेशन’चा (एस्.ओ.ओ.चा) करार मागे घेणे, राज्यात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ (एन्.आर्.सी.) कायदा लागू करणे आणि स्वायत्त जिल्हा परिषदांना बळकट करणे इत्यादी मागण्या केल्या आाहेत.

पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !