पंतप्रधानांना पत्र लिहून केली मागणी
इंफाळ – हिंसाचारग्रस्त मणीपूरमधील ४० आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी तेथील सैन्य मागे घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
मणिपुर के 40 विधायकों का PM को पत्र…विधायकों की PM से असम राइफल्स को हटाने की मांग#ManipurViolence #ManipurIssue pic.twitter.com/e8yg3WtWtC
— Zee Bihar Jharkhand (@ZeeBiharNews) August 10, 2023
या आमदारांमध्ये बहुतांश आमदार हिंदु मैतेही समुदायाचे आहेत. त्यांनी ख्रिस्ती कुकी बंडखोर गटांसोबतचा ‘सस्पेंशन ऑफ ऑपरेशन’चा (एस्.ओ.ओ.चा) करार मागे घेणे, राज्यात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ (एन्.आर्.सी.) कायदा लागू करणे आणि स्वायत्त जिल्हा परिषदांना बळकट करणे इत्यादी मागण्या केल्या आाहेत.

भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
‘आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी असावा’ या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्ये यांना नोटीस
डॉक्टरांच्या चिठ्ठीविना आता कोणतेही सिरप मिळणार नाही !
मंदिर महासंघाच्या प्रयत्नांमुळे ‘इनाम निर्मूलन विधेयक’ स्थगित करावे लागले
IAF Officer Wife Rape : वायूसेनेतील अधिकार्याच्या पत्नीवर बलात्कार; २ धर्मांधांना ५ दिवस पोलीस कोठडी !