मंदिरांचा कारभार भक्तांच्या माध्यमांतून होण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने लढा उभारायला हवा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद
हिंदूंच्या न्याय्य अधिकारांसाठी लढणारी अधिवक्त्यांची संघटना हिंदु विधीज्ञ परिषद
हिंदूंच्या न्याय्य अधिकारांसाठी लढणारी अधिवक्त्यांची संघटना हिंदु विधीज्ञ परिषद
‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘शिवप्रभूंच्या विशाळगडाचे इस्लामीकरण रोखा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’चर्चासत्र !
सर्व वैद्यकशाखांनी एकत्र येऊन भारतियांचे आरोग्य चांगले होण्यासाठी तोडगा काढला पाहिजे. अशा वेळी ही द्वेषाची भाषा देशविरोधी आहे. त्यामुळेच जॉनरोज यांनीच प्रथम देशाची क्षमा मागितली पाहिजे !
‘अलिगड मुस्लिम विश्वविद्यालयातील माजी विद्यार्थी नेता आणि हिंदुद्वेषी शरजिल उस्मानी याने ट्विटरवर हिंदु देवतांविषयी द्वेष निर्माण करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी जालना येथील अंबड पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.’
ढोंगी सेक्युलर कांग्रेस सरकार का हिन्दूद्वेष !
जयपूरच्या सांगानेर भागात पोलीस आणि प्रशासन यांनी मंदिरांवरील भोंगे वाजवण्यावर बंदी घातली आहे. याचा भाजपचे स्थानिक आमदार आणि जयपूर शहराचे माजी महापौर अशोक लाहोटी यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून जाब विचारला आहे.
एन्.सी.ई.आर्.टी.चे विघटन करून अथवा ती विसर्जित करून राष्ट्राचे हित पहाणारी चांगली संस्था स्थापन करण्यासाठी सरकार केव्हा प्रयत्न करणार आहे ? याची राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी वाट पहात आहेत.
मंदिरांमध्ये अहिंदु आणि श्रद्धाहीन लोकांनी घुसखोरी केल्याच्या विरोधात भा.दं.वि. २९५ (अ) नुसार कोणताही हिंदु धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करून तक्रार प्रविष्ट करू शकतो.
पुणे येथे काही मासांपूर्वी झालेल्या ‘एल्गार परिषदे’त हिंदुद्वेषी शरजिल उस्मानी याने ‘हिंदु समाज पूर्णपणे सडलेला आहे’, असे जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावल्या होत्या. आतातरी पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
ऐसे कांग्रेसियों को आजीवन कारागार में डाले !