मोतिहारी (बिहार) येथे गणपति विसर्जनाच्या शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांनी आम्ल फेकले !

हिंदूंच्या शोभायात्रांवर अशा प्रकारे सातत्याने आक्रमणे होत असणे, हे ‘हा देश मुसलमानांसाठी नव्हे, तर हिंदूंसाठीच असुरक्षित झाला आहे’, हे दर्शवतात !

गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेत हिंदु विद्यार्थिनींना हिजाब घालून नृत्य करण्यास लावले !

अशा शाळांची मान्यता रहित केली पाहिजे आणि अन्य कॉन्व्हेंट शाळांमध्ये काय चालू आहे ?, याचाही शोध घेतला पाहिजे !

कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे ईदच्या फेरीत सहभागी धर्मांध मुसलमानांनी एका हिंदूच्या घरावर केली दगडफेक !

केवळ इस्लामी पाकिस्तान अथवा बांगलादेशच नाही, तर हिंदूबहुल भारतातील हिंदूही असुरक्षित आहेत, हेच वारंवार घडणार्‍या आक्रमणांच्या अशा घटनांतून लक्षात येते.

संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान शिक्षिकेने मुसलमान विद्यार्थ्यांना हिंदु विद्यार्थ्याला मारहाण करण्यास सांगितले !

हिंदु असल्यावरून शिक्षिकेने मुसलमान विद्यार्थ्यांना त्याला मारहाण करण्यास सांगितले. अशा मानसिकतेच्या शिक्षिका विद्यार्थ्यांना काय शिकवत असणार, याची कल्पना येते !

झाशी (उत्तरप्रदेश) येथील नवोदय विद्यालयातील काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण !

काश्मीरमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना तेथील मुसलमान विद्यार्थ्यांकडून मारहाण होते, हे काश्मीरमध्ये जिहादी मानसिकता कशी भिनलेली आहे, हे स्पष्ट होते ! यामुळेच काश्मीरमधील आतंकवाद अद्याप नष्ट होऊ शकलेला नाही !

पाकच्या सिंध प्रांतात मुसलमानांनी अल्पवयीन हिंदु मुलाला मारहाण करून केली हत्या !

हिंदूंसाठी असुरक्षित झालेले जिहादी पाकिस्तान ! हिंदूंच्या जिवावर उठणार्‍या अशा घटना वारंवार घडत असतांनाही भारत त्यासंदर्भात पाकला जाब का विचारत नाही ?

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्यवस्था रहित करा ! – कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्यवस्था रहित करा, तसेच ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक भाषा करणारेयांना तात्काळ अटक करण्यात यावी.

पुणे येथे ‘श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या गर्दीत नृत्य करण्यासाठी मुले-मुली पाहिजेत’, अशा आशयाचे विज्ञापन प्रसिद्ध !

विसर्जन मिरवणुकीत पैसे घेऊन चित्रपट गीतांवर हिडीस नृत्य करणारे नव्हे, तर भजन आणि नामजप यांच्या गजरात भक्तीभावाने श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करणारे भाविक आवश्यक असतात.

नेरूळ (नवी मुंबई) येथे बौद्ध कुटुंबाने श्री गणेशमूर्तीची स्थापना केल्याने विरोध !

व्यक्तीस्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य यांचा ढोल बडवणारे  अशा वेळी कुठल्या बिळात जाऊन लपून बसतात ?

आजमगड (उत्तरप्रदेश) येथे प्रार्थना सभेच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न !

ख्रिस्ती आणि मुसलमान हिंदूंना आमीष दाखवून अथवा बळजोरीने त्यांचे धर्मांतर करतात. हिंदू असे कधीच करत नाहीत, तरीही पुरोगामी आणि हिंदुद्वेष्टे यांच्याकडून नेहमी हिंदूंनाच असहिष्णु ठणवले जाते, हे जाणा !