गोव्यात कृषी आणि फलोत्पादन महाविद्यालय स्थापन करण्यास केंद्रशासन इच्छुक ! – शोभा करंदलाजे, केंद्रीय कृषी राज्यमंत्री
‘‘गोव्याला कृषी आणि फलोत्पादन महाविद्यालयाची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र गोवा शासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.’’
‘‘गोव्याला कृषी आणि फलोत्पादन महाविद्यालयाची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र गोवा शासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.’’
मराठवाड्यात अतीवृष्टीमुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली; मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकर्यांच्या पाठीशी आहेत. शेतकर्यांना सर्वतोपरी साहाय्य करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
‘बंद’ पाळणे म्हणजे देशाची अब्जावधी रुपयांची हानी करणे होय ! ‘बंद’चे आवाहन करणार्या अशा संघटना आणि त्यांना समर्थन देणारे राजकीय पक्ष यांच्यावर देशाची हानी केल्यासाठी बंदीच घातली पाहिजे !
संसदेने केंद्रशासनाच्या जीवनावश्यक वस्तू (सुधारणा अधिनियम) २०२० या अधिनियमाला संमती दिली आहे. या विधेयकाचा मसुदा लोकांचे अभिप्राय मागवण्यासाठी महाराष्ट्र विधान मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
हवामान पालटाच्या दुष्परिणामावर संपूर्ण जगात चर्चा चालू आहे. गोव्यातही अनियंत्रित विकासामुळे हवामान पालटाचे दुष्परिणाम अधिकच घातक ठरणार आहेत.
हे सांगावे का लागते ? प्रत्येक ठिकाणी होणारी मराठीची गळचेपी रोखायला हवी !
यासाठी संबंधित कृषी अधिकारी आणि पर्यवेक्षक त्या-त्या भागात पोचले आहेत. येत्या ८ दिवसांत पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
करंदलाजे यांनी आता कृतीतून त्यांची हिंदुत्वाप्रतीची निष्ठा प्रकट करावी, अशी हिंदूंची अपेक्षा !
केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याला महाविकास आघाडीकडून विरोध करण्यात आला होता. आता या विधेयकामध्ये काही महत्त्वाचे पालट करून राज्य सरकारने नवीन कृषी विधेयक सभागृहात सादर केले आहे.
देशी गायीच्या दुधाचा हृदयविकार आणि संधिवात असणार्या रुग्णांना लाभ होत असल्याने देशी गायीची लोकप्रियता वाढली असल्याचे मत डॉ. सुनील खंडागळे यांनी या वेळी व्यक्त केले.