मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अनधिकृत ‘मोबाईल टॉवर्स’ना नोटिसा !
महापालिकेची अनुमती न घेता बाजार समिती आणि व्यापारी यांनी काही ठिकाणी गाळ्यांवर अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारले आहेत.
महापालिकेची अनुमती न घेता बाजार समिती आणि व्यापारी यांनी काही ठिकाणी गाळ्यांवर अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारले आहेत.
कृषी क्षेत्रात फसवणूक करणार्या संबंधित दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी !
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वेगवेगळ्या संकटांमुळे मेटाकुटीला आलेला असतांनाच २४ जानेवारी या दिवशी रात्री ८ वाजता शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्यांच्या शेतीची हानी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी-२०’ साठी आंतरराष्ट्रीय म्हणून वर्ष घोषित केलेल्या तृणधान्यासाठी स्वतंत्र दालन
कृषी आयुक्तालय येथे २६ जानेवारीला आंदोलन करण्याची ‘प्रहार जनशक्ती संघटने’ची चेतावणी !
परवाना रहित केलेल्या खत विक्रेता आस्थापनाचा परवाना परत पूर्ववत् केल्यावर त्याच्याकडून तोच गुन्हा परत होणार नाही, याची निश्चिती कोण देणार ?
श्री सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्त श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा समिती आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा सोलापूर अन् जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
१५ एकर परिसरात हे प्रदर्शन असून यात ५०० हून अधिक आस्थापने, संशोधन संस्था आणि नवीन उद्योजक हे शेतीतील नवीन तंत्रज्ञान अन् उत्पादने सादर करणार आहेत.
लाखो रुपयांची थकबाकी होईपर्यंत महावितरणाच्या अधिकार्यांनी काहीच केले नाही का ? सामान्यांना वेठीस धरणारे महावितरण लोकप्रतिनिधींच्या नातेवाइकांना पाठीशी घालते, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
जिल्ह्यातील सवालाख शेतकर्यांना पीक विमा आस्थापनांनी लुटले, तसेच मोठा घोळ केला, असा दावा केला जात आहे. भरलेला आणि मिळालेला पीक विमा यांत प्रचंड तफावत आहे. त्यामुळे शेतकर्यांना न्याय मिळण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक होत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला..