उत्तरेतील सीमेवर संवेदनशील स्थिती ! – सैन्यदल प्रमुख मनोज पांडे

भारताच्या उत्तरेतील सीमेवरील स्थिती स्थिर असली, तर संवेदनशील आहे. आमच्याकडे पुरेशी क्षमता असून आम्ही सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानात वाढ करत आहोत.

श्रीराममंदिरासाठी २ सहस्र ४०० किलोची घंटा अर्पण !

श्रीराममंदिरासाठी राज्यातील एटा येथील जालेसरमधून २ सहस्र ४०० किलो वजनाची घंटा अर्पण करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी श्रीराममंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण नाकारले !

श्रीराममंदिर हा भाजप आणि संघ यांचा प्रकल्प वाटणार्‍या काँग्रेसने हे मंदिर बांधण्यास विरोध केला होता, हे जगजाहीर आहे. त्यामुळे काँग्रेसची मुळातच मंदिर होण्याची इच्छा नव्हती.

नेपाळमधील बौद्ध धर्मगुरु ‘बुद्ध बॉय’ यांना बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक

नेपाळ पोलिसांनी बौद्ध धर्मगुरु राम बहादुर बोमजन यांना  बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे

Plastic Particles Drinking Water : १ लिटरच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये असतात १ ते ४ लाखापर्यंतचे प्लास्टिकचे सूक्ष्म कण !

नवीन विकसित ‘लेझर’ तंत्रज्ञानाचा वापर केला गेला होता, ज्या माध्यमातून अगदी लहान तुकड्यांचा शोध घेणे शक्य झाले. सूक्ष्म कण मुख्यतः प्लास्टिकच्या बाटलीमधूनच पाण्यात मिसळत होते.

Bangladeshi Hindu Murder : बांगलादेशात सत्ताधारी अवामी लीगच्या हिंदु कार्यकर्त्याची हत्या !

पंतप्रधान शेख हसीना स्वतःच्या पक्षाच्या हिंदु कार्यकर्त्याचे रक्षण करू शकत नाहीत, तेथे त्या देशातील अन्य हिंदूंचे रक्षण कसे करणार ?

Goa PradhanMantri Divyansha Kendra : बांबोळी येथे विकलांगांसाठी देशातील पहिले दिव्यांशा केंद्र

व्हीलचेअर्स, प्रोस्थेटिक्स, श्रवणयंत्रे आणि चष्मा इत्यादी सर्व कायमस्वरूपी आणि तात्पुरती उपकरणे विकलांग व्यक्ती, तसेच ज्येष्ठ नागरिक यांना केंद्रामार्फत विनामूल्य दिली जातील. याचबरोबर बांबोळी येथील मातृछाया केंद्रात ‘स्पाइनल रिहॅब सेंटर’देखील चालू करण्यात आले.

Goa : जाधव आयोगाचा अहवाल मंत्रीमंडळाने स्वीकारला !

अहवालात दिलेल्या सूचनांची सरकार योग्य वेळी कार्यवाही करील. बनावट कागदपत्रे वापरून बळकावलेल्या आणि विकल्या गेलेल्या सरकारी अन् कुणाच्याही नावावर नसलेल्या भूमी परत घेण्याचे काम सरकार प्रथम करील.

Goa : मासाभरात ३ नद्यांमधून वाळू उत्खननास पर्यावरण संमती मिळण्याची शक्यता

इतर राज्यांतून वाळूच्या वाहतुकीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात आले असून प्रतिफेरी ५०० रुपये शुल्क देऊन गोव्यात वाळू आणता येईल.

Goa Tenancy Act Amendment : सार्वजनिक कारणासाठी कृषीभूमी हस्तांतरित करण्यासंंबंधी कुळ कायद्यामध्ये सुधारणा

या कायद्यामध्ये यापूर्वी शेतीविषयक किंवा शैक्षणिक कारणांसाठी भूमी हस्तांतरित करण्याविषयी ८ सूत्रे आहेत. त्यानंतर आता या २ सूत्रांचा समावेश करण्यात आला आहे.