संपादकीय : निवडणुकीतून नेमकी कशाची संधी ?

मतदानाची टक्केवारी वाढण्यापुरते मर्यादित न रहाता ‘मतदान राष्ट्रहितासाठी व्हावे’, यासाठी निवडणूक आयोगाने कार्य करावे !

देशाचे निर्माणकर्ते !

पंतप्रधान मोदींनी नुकतेच ‘देशाचे निर्माणकर्ते’ (‘नॅशनल क्रिएटर्स’) म्हणून चांगल्या क्षेत्रात कार्य करणारे काही युवक आणि युवती यांचा सत्कार केला. सामाजिक, आध्यात्मिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करणार्‍या युवक-युवतींचा या वेळी सत्कार करण्यात आला.

‘काँग्रेसचे प्रकरण ३० वर्षांनंतर उकरून काढले’, असे नाही, तर त्यामागील वास्तव जाणा !

कायद्यानुसार देय असलेली रक्कम मागितली आहे. तो कोणत्याही पक्षाच्या केंद्र सरकारचा अधिकार आहे. यात मोदी सरकारने कोणत्याही प्रकारची सूडबुद्धी वापरलेली नाही. या प्रकरणामध्ये काँग्रेसला कितपत आशा आहे ? याची सध्या काहीच कल्पना नाही.

लोकसभेच्या कोणत्या निवडणुकीसाठी किती रुपये व्यय झाले ?

देशात अर्धी जनता भुकेली रहात असतांना एवढा व्यय करणे कितपत योग्य ?

हत्तींपासून गावाचे रक्षण करू न शकणारे पोलीस आणि सरकार !

दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील मोर्ले गावात ४ हत्तींच्या कळपाने केळी, सुपारी आणि नारळ यांच्या बागायतींसह शेतीसाठीच्या पाण्याची जलवाहिनी, तसेच कुंपण उद्ध्वस्त केले.

आयकर खात्याला निवडणुकीत कुठे पैसे वाटले जात आहेत का ? हे पहाण्यासाठी २४ घंटे कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करावा लागणे, हे भारताला लज्जास्पद ! जगात किती देशांत अशी स्थिती आहे ?

‘लोकसभा निवडणुकीत पैशांचा वापर रोखण्यासाठी आयकर खाते सज्ज झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर खात्याने २४ घंटे चालू रहाणारा नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे.

धर्मांध मुसलमानाकडून जळून मरणार्‍या १६ वर्षीय मुलीची कौतुकास्पद प्रार्थना, ‘शाहरुखलाही माझ्यासारखाच मृत्यू येवो !’

९० टक्के भाजल्याने या मुलीवर रुग्णालयात उपचार चालू असतांना तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी ‘शाहरुखलाही माझ्यासारखाच मृत्यू येवो’, असे ती म्हणत होती. दुमका येथे २३ ऑगस्ट २०२२ या दिवशी ही घटना घडली होती.

बंधार्‍यातील लोखंडी प्लेट्सची चोरी कशी होते ?

मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील खालचीवाडी, पळसंब येथे पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधार्‍याच्या १८ लोखंडी ‘प्लेट्स’ची चोरी १९ मार्च २०२४ या दिवशी करण्यात आली. त्यामुळे बंधार्‍यातील पाणी वाहून गेल्याने पाण्याचा साठा न्यून झाला आहे.

देशातील निर्बंध आणि  मुसलमान समाजाची मानसिकता

मुसलमान समाजाच्या आक्रमकतेला घाबरून काँग्रेसने कायमच त्यांच्या अवाजवी मागण्या पूर्ण केल्या. त्याचे दुष्परिणाम गेली अनेक दशके आपण भोगत आहोत.

पाकिस्तानात सरकार स्थापन झाले; पण …. !

आजघडीला पाकिस्तानला साहाय्य करण्यास कोणतेही इस्लामी देश फारसे सिद्ध नाहीत. या आव्हानात्मक परिस्थितीचा विचार करता शरीफ सरकार अल्पायुषी ठरण्याच्या दाट शक्यता आहेत.