‘दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील मोर्ले गावात ४ हत्तींच्या कळपाने केळी, सुपारी आणि नारळ यांच्या बागायतींसह शेतीसाठीच्या पाण्याची जलवाहिनी, तसेच कुंपण उद्ध्वस्त केले. येथील शेतकरी आणि बागायतदार यांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या बागा भुईसपाट झाल्याने त्यांची मोठी हानी झाली आहे.’ (२३.३.२०२४)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > हत्तींपासून गावाचे रक्षण करू न शकणारे पोलीस आणि सरकार !
हत्तींपासून गावाचे रक्षण करू न शकणारे पोलीस आणि सरकार !
नूतन लेख
- महिला प्रवाशाला त्रास देणार्या वासनांध तरुणांना केले पोलिसांच्या स्वाधीन !
- बिहार येथून कोल्हापूर येथे जाणार्या ३२ अल्पवयीन मुलांना मिरज रेल्वे पोलिसांनी कह्यात घेतले !
- पुणे येथील प्रतिष्ठित महाविद्यालयांनी अनेक वर्षे लेखापरीक्षण केलेच नाही !
- सलमान खान याच्या इमारतीवर गोळीबार केलेली पिस्तुले बिश्नोईच्या गावातीलच !
- चोरीच्या वृत्तानंतर बँक ऑफ महाराष्ट्रकडून ४७ लाख रुपयांची भरपाई !
- अमरावती, हिंगोली, बुलढाणा जिल्ह्यांतील काही ठिकाणी मतदान यंत्रांत तांत्रिक बिघाड; मतदार ताटकळले !