‘मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील खालचीवाडी, पळसंब येथे पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधार्याच्या १८ लोखंडी ‘प्लेट्स’ची चोरी १९ मार्च २०२४ या दिवशी करण्यात आली. त्यामुळे बंधार्यातील पाणी वाहून गेल्याने पाण्याचा साठा न्यून झाला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील शेती, बागायती यांच्यासाठी लागणार्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.’ (२३.३.२०२४)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > बंधार्यातील लोखंडी प्लेट्सची चोरी कशी होते ?
बंधार्यातील लोखंडी प्लेट्सची चोरी कशी होते ?
नूतन लेख
- उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी
- Bajrangdal Chikmagalur : चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या माजी पदाधिकार्यांना तडीपारीचा आदेश !
- Loksabha Elections 2024 : धर्माच्या आधारे मते मागण्याच्या आरोपावरून भाजपचे तेजस्वी सूर्या यांच्यावर गुन्हा नोंद !
- US Bans Indian Companies : अमेरिकेने ३ भारतीय आस्थापनांवर इराणसमवेत व्यापार करण्यावर घातली बंदी
- Supreme Court On Stridhan : स्त्रीधना’वर पत्नीचाच अधिकार ! – सर्वोच्च न्यायालय
- गोवा : रगाडा नदीत केलेल्या रेतीच्या उत्खननाचे अन्वेषण करा !