वर्ष १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर वर्ष १९५१-५२ मध्ये पहिली लोकसभा निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीचा एकूण व्यय १० कोटी ५ लाख रुपये, तर वर्ष २०१९ मध्ये व्ययाची ही रक्कम ६ सहस्र ५०० कोटी रुपयांपर्यंत पोचली. कोणत्या वर्षी किती रुपये व्यय झाले ? त्याचा हा संक्षिप्त आढावा येथे देत आहोत.

(साभार : विविध संकेतस्थळे)
निवडणुकांसाठी व्यय वाढण्यामागील कारण
लोकसभा निवडणुकीसाठी इतका व्यय का होतो ? याची अनेक कारणे आहेत. मतदार आणि मतदारसंघ यांची वाढती संख्या यांमुळेही व्यय वाढत आहे. पहिल्या लोकसभा निवडणुकीत ५३ पक्ष आणि १ सहस्र ८७४ उमेदवार, तर वर्ष २०१९ मध्ये ६७३ पक्ष अन् उमेदवारांची संख्या ८ सहस्र ५४ इतकी होती. (देशात अर्धी जनता भुकेली रहात असतांना एवढा व्यय करणे कितपत योग्य ? – संपादक)
रात्री शांत झोप लागण्यासाठी डोक्याला तेल लावा !
दातांचे आरोग्य !
खराडीतील भोंदू राधामोहन मिश्रासह ८ जण कह्यात !
सरकारला ‘नीट’ प्रश्नपत्रिका बनवणार्या सर्व तज्ञांना अज्ञात ठिकाणी ठेवावे लागणे, हे तज्ञांना लज्जास्पद !
भारतीय विचार, आचार, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचे महत्त्व !
व्हीलचेअरअभावी आजारी महिला नगरसेविकेला उचलून नेण्याची नामुष्की !