परमेश्वराकडे काहीही न मागता त्याला सर्वस्व दिल्यास ईशकृपेची प्रचीती येईल !
‘वर्तमान आणि भविष्य काळासाठी, तसेच भीती वाटणारी संकटे अन् होणारा अनर्थ हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही परमेश्वराकडे कसलीही मागणी करू नका.
‘वर्तमान आणि भविष्य काळासाठी, तसेच भीती वाटणारी संकटे अन् होणारा अनर्थ हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही परमेश्वराकडे कसलीही मागणी करू नका.
काही दिवसांपूर्वी दूरचित्रवाणी कलाकार, अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी ‘गणेशोत्सव बंद करावा’, असे विधान केले आणि त्यांच्या विधानावर जनतेतून असंख्य प्रतिक्रिया उमटल्या.
गुन्हेगारी मानसिकता असलेल्या लोकांची दुष्ट शक्ती वाढत रहाते. त्यामुळे असे कित्येक अहवाल येतात आणि जातात; पण महिलांवरील अत्याचार चालूच रहातात.
या घंटेला पुराचे पाणी लागल्यानंतर लोलक पाण्याच्या लाटेमुळे हालत होता. त्यातून जो आवाज निर्माण व्हायचा, त्यातून शहराला पाण्याची पातळी समजायची.
गायीचे दूध, दही, तूप, मूत्र आणि गोमय या ५ वस्तूंचे वेगवेगळ्या प्रमाणांतील मिश्रण वेगवेगळ्या रोगांवर अत्यंत उपयुक्त आहे.
४ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण श्री. भूषण कुलकर्णी यांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे, त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती आणि त्यांची जाणवलेली महानता, यांविषयी सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहुया. (भाग २)
सद्गुरु काका साधकांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांवर नामजपादी उपाय सांगतात. साधकांनी त्यांना अर्ध्या रात्रीही उपाय विचारले, तरी ते नामजपादी उपाय शोधून देतात. ते स्वतःचा विचार करत नाहीत. गुरुदेवांप्रमाणेच त्यांचेही मन साधकांप्रतीच्या प्रीतीने ओथंबलेले आहे.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी २६.३.२०२२ या दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सतारीवर राग ‘हंसध्वनी’चे प्रत्यक्ष वादन केले. या रागाविषयी कु. म्रिणालिनी देवघरे यांनी केलेला अभ्यास आणि सतारीवर हा राग ऐकत असतांना त्यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
‘२५.१२.२०१९ या दिवशी मी माझ्या चारचाकी गाडीने कार्यालयात जात होते. त्या वेळी मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होते. अनुमाने सकाळी ७.३० वाजता पुणे येथील धायरी चौकात २५ आसनांच्या मोठ्या ‘माझदा’ गाडीने माझ्या चारचाकीला धडक दिली…
अक्कलकोट येथे स्वामी समर्थांना अनुभवता येते. ते सगुण स्थान आहे. तर गाणगापूर येथे दत्तात्रेयांच्या पादुका आहेत, म्हणजेच ते निर्गुण स्थान आहे. त्यामुळे एकूणच गाणगापूर येथे शांतीची अनुभूती आली.