सांबराची शिकार करणार्‍या ४ जणांना वन विभागाकडून अटक !

गगनबावडा भागातील तिसंगी येथे ‘मीटर माळ’ परिसरात मादी जातीच्या गर्भवती असलेल्या सांबराची शिकार केल्यानंतर तिचे तुकडे करतांना तिघा संशयितांना गगनबावडा वन विभागाने पकडून कह्यात घेतले.

श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथून कपडे चोरणार्‍या धर्मांधास अटक !

गुन्हेगारीमध्ये पुढे असणार्‍या धर्मांधांना छोट्या गुन्ह्यासाठीही कठोर शिक्षा देणे अपेक्षित !

पुणे विमानतळावर बनावट तिकीटाच्या आधारे प्रवास करणार्‍या धर्मांधाला अटक

लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

‘हिंदु राष्ट्र’ हाच गलिच्छ राजकारणावर पर्याय !

‘हल्लीचे बहुतेक ठिकाणचे राजकारण म्हणजे भ्रष्टाचार आणि गुंडगिरी ! हे सुधारण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापन करण्यास पर्याय नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विशाळगडावरील अतिक्रमणकर्त्यांवर प्रशासनाने गुन्हे नोंद का केले नाहीत ?

बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार चालू असून मंदिरांची तोडफोड,हिंदूंची दुकाने लुटली जात आहेत, तरी भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण द्यावे, या मागणीचे निवेदनही सकल हिंदु समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी येडगे यांना निवेदन देण्यात आले.

नगर परिषदेकडून कोट्यवधी रुपये खर्च करूनही आळंदीत कमालीची अस्वच्छता !

समस्येच्या मुळाशी जाऊन उपाययोजना काढण्यासह कामे व्यवस्थित होत आहेत कि केवळ पैशांची उधळपट्टी होत आहे, हे पहाणे आवश्यक आहे !

प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारणार ! – मुख्यमंत्री

बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी येथे केली.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : जागर स्वातंत्र्याचा ! (आत्मनिर्भर भारत)

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १४ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !